शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

केळवद येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:15 IST

बुलडाणा : ऑगस्टच्या क्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेध व्यक्त करून बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील शेतकर्‍यांनी ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देक्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेधशेतकर्‍यांच्या घामाला व शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे,वृद्धापकाळात किमान ४५00 ते ५000 रुपये सन्मानवेतन मिळायला पाहिजे, अशी  मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ऑगस्टच्या क्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेध व्यक्त करून बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील शेतकर्‍यांनी ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले.चिखली तालुक्यातील केळवद या गावच्या रस्त्यावर प्राचार्य विष्णुपंत पाटील व अशोकराव भोसले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या घामाला व शेतमालाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे, किमान शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघेल व थोडाफार नफा शेतकर्‍यांच्या पदरात पडेल, अशी व्यवस्था जरी शासनकर्त्यांनी केली, तरी शेतकरी सन्मानाने जगू शकेल आणि कर्जमाफीच्या कुबड्या घेण्याची गरज त्याला भासणार नाही. शेतकरी वृद्धापकाळात सन्मानाने जगला पाहिजे म्हणून त्याला वयाच्या ६0 वर्षांनंतर किमान ४५00 ते ५000 रुपये सन्मानवेतन मिळायला पाहिजे, अशी  मागणी शेतकर्‍यांच्यावतीने यावेळी करण्यात आली. सदर आंदोलन शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केलेल्या आवाहनानुसार करण्यात आले. या आंदोलनात प्राचार्य विष्णुपंत पाटील, उपाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा, अशोकराव भोसले, अशोकराव गव्हाणे, गणेश निकम, ज्ञानेश्‍वर कालेकर, गुलाबराव गायकवाड, दत्ता गवते, माजी सरपंच, नंदूआप्पा बोरबळे, गजानन गायकवाड, त्र्यंबक कालेकर, सचिन निकम, दीपक पाटील, सुनील वाणी, प्रल्हाद पाटील, के.पी. पाटील, माजी सरपंच, प्रल्हाद हिवाळे, भगवान ठेंग, हरिभाऊ गवते, प्रल्हाद मोरे, शरद पाटील, सावरगाव डुकरे, अशोक गायकवाड, शेलसूर, बबन शेळके, शिरपूर, संजय पडोळसे आदींनी सहभाग घेतला.