शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पेनटाकळी प्रकल्पातील पाझर थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST

बैठकीत आ. संजय रायमुलकर अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर आक्रमक झाले होते. २०१२ पासून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. चतुर्थ सुधारित ...

बैठकीत आ. संजय रायमुलकर अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरावर आक्रमक झाले होते. २०१२ पासून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तरीही अधिकारी एकमेकांच्या विभागावर जबाबदारी झटकत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जोपर्यंत ० ते ११ कि.मी.बंद पाईपलाईन होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कॅनालचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही समस्या आहे. याला जबाबदार कोण? कारवाई कोणावर करायची? असा सवाल सुध्दा आ.रायमुलकर यांनी यावेळी उपस्थित केला. जर पाझरणारे पाणी थांबवता येत नसेल तर पेनटाकळी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धीच्या भावाने खरेदी कराव्या व शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी आ. रायमुलकर यांनी केली. लवकरच या विषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. बैठकीला उपजिल्हा प्रमुख तथा पाणी वापर संस्था महासंघ अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, कृउबास सभापती माधवराव जाधव, सभापती दिलीप देशमुख, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, कार्यकारी अभियंता एस. डी. राळेकर, एस. एस. सोळंके, सहायक अभियंता ए. एन. पाटील, के.जे . देसले, उपविभागीय अभियंता एस. बी. चौगुले, वाय. टी. तरंगे, कनिष्ठ अभियंता ए. बी. शिंदे, ए. एस. वचकल, पी. आर. नालेगावकर, एन. ए. बळी, एस. ए. पतंगे व दिनेश अवस्थी आदी उपस्थित होते.