शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

भूमी अधिग्रहण कायद्याबाबत अजूनही संभ्रम!

By admin | Updated: April 20, 2015 22:36 IST

शेतक-यांपर्यंंत खरी माहिती देण्याची गरज; कायद्याबाबत व्हावी जनजागृती.

खामगाव: भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात सध्या देशभरात वातावरण ढवळून निघ त आहे. काँग्रेसने या कायद्याविरोधात किसान रॅली काढली, तर भाजपा सर्मथक हा कायदा विकासासाठी व शेतकर्‍यांसाठी किती पोषक आहे, हे पटवून सांगत आहेत. या पृष्ठभूमीवर खामगाव शहरातील प्रातिनिधिक स्वरूपात विधिज्ञ तसेच शे तकर्‍यांची भूमिका लोकमत ने जाणून घेतली असता या कायद्याबाबत व्यापक जनजागृती होऊन खरे स्वरूप लोकांसमोर येणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांना न विचारता अधिग्रहित होतील. जमिनीचा भाव ठरविण्याचा अधिकारही सरकारला प्राप्त होईल, अशी प्रमुख भीती शेतकर्‍यांमध्ये आहे. काही विधिज्ञांनी या संदर्भात सरकारने स्पष्टता दाखवावी, असे मत व्यक्त केले तर काही विधिज्ञांच्या मते जुन्या कायद्यापेक्षा हा नवा कायदा शेतकर्‍यांना अधिक आर्थिक फायदा करून देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. जमीन ही शे तकर्‍यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब असल्याने या संदर्भात शेतकर्‍यांना विश्‍वासात घेऊनच कायदा तयार झाला पाहिजे ही भूमिका कोणीही नाकारली नाही त्यामुळे विश्‍वासार्हता मिळविण्यासाठी कायद्याचे खरे स्वरूप स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.