शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

राताळी येथील कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रशासनाने उचलले पाऊल - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST

राताळी गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, शासनाच्या नियमांचे ...

राताळी गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याची बाब ग्रामसेवक, तलाठी यांच्या निदर्शनास आली. मंडळाधिकारी राजेंद्र आव्हळे, तलाठी मांडगे, ग्रामसेवक रतिलाल पंढरे, अंगणवाडीसेविका ऊर्मिला नरवाडे, मंदाबाई सोभागे, ग्रामपंचायत सदस्य दीपक गव्हाड, ज्ञानेश्वर सरकटे, खुशाल पाटील, भानुदास पाटील, राजू खिल्लारे, परमेश्वर गवई यांंच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी अर्जुन जाधव, अच्युतराव पाटील, समाधान जाधव, सुनील पाटील, वसंत सरकटे, भानुदास लव्हाळे हजर होते. बैठकीत आव्हाळे यांनी गावातील लोकांनी कोरोना लस लवकरात लवकर घ्यावी, तपासणी वेळेवर करून घ्यावी, अंतर ठेवून बोला, मास्क वापरा, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, लग्न मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लावा, बाहेरून आल्यावर लगेचच हात स्वच्छ धुऊन घ्या, ताप-सर्दी असल्यास अंगावर काढू नका, असे आवाहन केले. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू आहे. तरी गावातील जास्तीतजास्त ग्रामस्थांनी लसीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

फोटो :-- बैठकीत मार्गदर्शन करताना मंडळाधिकारी राजेंद्र आव्हाळे.