शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्र सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:20 IST

बुलडाणा जिल्ह्यात सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरु करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या वतीने निवेदन

बुलडाणा : कधीकाळी कॉटन बेल्ट या नावाने ओळखल्या जाणाºया बुलडाणा जिल्हा दरम्यानच्या कालावधीत सोयाबीनकडे वळला. मात्र आजही मोठ्या प्रमाणात घाटाखाली अन् पाठोपाठ घाटावर सुध्दा कापूस पेरा आहे. आज हेच ‘पांढरे सोने’ शेतकºयांच्या घरात आले असले तरी हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यासाठी सी.सी.आयचे कापूस खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरु करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्फत शासनाला ३० आॅक्टोंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये नमूद आहे की, गत दोन वर्षापूर्वी दुष्काळ आणि गतवर्षी नोटाबंदीमुळे भावमंदिला शेतकºयांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यंदा कापसाचे उत्पादन चांगले झाले असून शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र सद्या शेतकºयांचा कपूस हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात आहे. जिल्ह्यात एकही कापूस पणन महामंडळ, सीसीआयचे खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकरी आपला कापूस परजिल्ह्यात घेवून जात आहेत. यासाठी पुन्हा आर्थिक झळ पोहचते त्यामुळे जिल्ह्यात हमीभावाने सीसीआय खरेदी केंद्र सुरु करावीत अन्यथा शिवसेना आंदोलनाचा मार्ग स्विकारेल, असा इशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख सिंधूताई खेडेकर, न.पा.उपाध्यक्ष विजय जायभाये, न.पा.सभापती दीपक सोनुने, उमेश कापुरे, कैलास माळी, किसान सेना उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, नारायण हेलगे, गजेंद्र दांदडे, राजु मुळे, सचिन परांडे, गजानन पाटील, रमेश बरडे, साहेबराव थोरात, राहुल थोरात, विजय इतवारे, निलेश राठोड, लहु राठोड, संजय तोटे, बाळासाहेब बारोटे, अनिल जगताप, रामदास जगताप, सुरेश जगताप, प्रभाकर तुपकर, गिरीश आडेकर, अमोल बुधवत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती