शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

ऑनलाईन शिक्षणाने बिघडविले हस्ताक्षर अन्‌ लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:20 IST

विद्यार्थ्यांनो हे करा १ परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवा, हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करणे. २ पेपर सोडवताना ...

विद्यार्थ्यांनो हे करा

१ परीक्षांच्या आधी घरात घड्याळ लावून पेपर सोडवा, हाताच्या पंजाच्या स्नायूंचे व्यायाम करणे.

२ पेपर सोडवताना किंवा लिखाण करताना उंची नुसार योग्य टेबल खुर्चीचा वापर करणे.

३ दिवसभरात किमान आठ ते दहा पाने लिखाणाचा सराव करणे, परीक्षा काळात खात्री असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे

आधी लिहिणे.

लिखाणाची वेळ वाढली!

नियमित शाळा सुरू असताना वर्गात शिकवताना शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेले तितक्‍याच गतीने वहीवर लिहिण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली होती. गेल्या वर्षभरात ऑनलाईन वर्गात शिक्षक शिकवत होते आणि विद्यार्थी त्यांच्या सोयीने अभ्यास पूर्ण करत होते. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा वेग अगदीच मंदावला. वर्षभरात

याकडे दुर्लक्ष झाल्याने ऐन परीक्षेच्या काळात हाताचं दुखणं वाढत आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिका सोडविण्याचा सराव हा पूर्ण बंद झाला आहे. सराव उत्तरपत्रिका सोडवणे बंद झाल्याने सलग तीन तास बसून पेपर सोडवण्याची जी क्षमता व एकाग्रता लागते ती अतिशय कमी झाली आहे. दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांचे सराव पेपर न झाल्यामुळे सलग तीन तासात ही मुले आता कसे पेपर सोडवतील हा एक प्रश्नच आहे, कारण सलग तीन तास पेपर सोडवण्यासाठी बसण्याची क्षमता मुलांमध्ये कमी होत चालली आहे. आता पालकांनीच आपल्या पाल्याचा पेपर सोडविण्याचा सराव व हस्ताक्षर सुधारण्यासाठी लक्ष द्यावे, म्हणजे मुले आत्मविश्वासाने येऊ घातलेल्या परीक्षांना सामोरे जातील.

नरेंद्र लांजेवार, पालक-बालक समुपदेशक बुलडाणा.

मोबाइलमधून दिलेले प्रश्न सोडविण्याकरिता विद्यार्थ्यांना वारंवार थांबावे लागते. त्यामुळे त्यांच्या लेखनाची गती कमी झाली आहे. शाळा सुरू असताना शिक्षकांनी सांगितलेले मुद्दे विद्यार्थी पटापट वहीत लिहून घ्यायचे. मात्र आता त्यांच्या लेखनाची सवय तुटली आहे. त्यामुळे त्यांचा तणाव वाढला आहे. यावर उपाययोजना म्हणून शुद्धलेखनाचा सराव आवश्यक आहे.

- किशोर वाघ, शिक्षक