शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन शेती झाली तोट्याची;  शेतकरी अडचणीत    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 11:22 IST

 Buldhana, Agriculture, Farmer एकरी उत्पन्नावर नजर टाकली असता सोयाबीनसाठी आतापर्यंत लागलेला खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे.

ठळक मुद्देपिकांचा फेरपालट होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. यावर्षी उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात गेल्या १० वर्षामध्ये सोयाबीनचा पेरा झपाट्याने वाढला आहे. अनेक शेतकरी हे त्याच एकाच शेतात वारंवार सोयाबीन पीक घेत आहेत. शेतात पिकांचा फेरपालट होत नसल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. कधी ओला, तर कधी कोरड्या दुष्काळाची छाया पिकांसाठी धोक्याची ठरत आहे. यावर्षी उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आता सोयाबीन शेती तोट्याची होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामातील एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतल्या जाते. यंदा सात लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ८४ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. परंतू  सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठी घट आल्याचे चित्र आहे.  सोयाबीनच्या  एकरी उत्पन्नावर नजर टाकली असता सोयाबीनसाठी आतापर्यंत लागलेला खर्चही निघत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

पिकामध्ये फेरपालट होत नसल्याने उत्पान्नामध्ये घट येत आहे. सोयाबीनच्या शेतात दुसऱ्यावर्षी दुसरे पीक घेतले पाहिजे. - सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ.

मला एका एकरामध्ये केवळ तीन पोते सोयाबीन झाली आहे.  एकरी खर्च ११ हजार रुपयांपर्यंत आला आहे. त्यामुळे आतापर्यंत सोयाबीनसाठी लागलेला खर्चही निघाला नाही. मूग, उडीद पीकही पाण्यातच गेले. - संतोष लाटे, शेतकरी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी