शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

३५ टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 15:01 IST

खामगाव : एकीकडे पाऊस नाही म्हणून पेरण्या रखडल्याचे गत तीन ते चार वर्षांपासून ऐकत आलो आहोत; परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पेरण्या रखडल्या आहेत.

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : एकीकडे पाऊस नाही म्हणून पेरण्या रखडल्याचे गत तीन ते चार वर्षांपासून ऐकत आलो आहोत; परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत ३५ टक्के क्षेत्रावर पेरण्या बाकी असल्याचे चित्र आहे.यावर्षी जून अखेर खऱ्या अर्थाने दमदार पावसाचे आगमन झाले. तोपर्यंत शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. अखेर पावसाचे आगमन झाले, तेही दमदार स्वरूपात. पहिल्याच पावसाने शहरातील नाल्यांची पुरती वाताहात झाली. शहरातील सखल भागात पाणी शिरले. खामगाव शहराप्रमाणेच तालुक्यातही दमदार पावसाला सुरूवात झाली. सुरू झालेला पाऊस जरा उघडीप देईल; त्यानंतर पेरण्यांना सुरूवात करू, असा शेतकºयांचा बेत होता, मात्र पाऊस थांबण्याचे नावच घेतांना दिसत नाही. प्रचंड पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. अशाही अवस्थेत शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. परंतु शेतात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या. गत आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून पेरण्या उरकण्यासाठी शेतकरी पाऊस उघडण्याची प्रतिक्षा करीत आहेत. खामगाव तालुक्यात ६ जुलै पर्यंत ६५ टक्के पेरण्या झाल्या असल्या, तरी अद्याप ३५ टक्के पेरण्या बाकी असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान जिल्ह्यात अनेक शेतकरी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेती सुकत नसल्याचे दिसत आहे.यावर्षी चांगला पाऊस झाला. सध्या शेतात पाणी साचले असल्याने पेरणी करता येत नाही. पावसाने उघडीप दिल्यानंतर पेरणी कण्यात येईल. पेरणी लांबली तरी हरकत नाही; परंतु चांगला पाऊस होणे आवश्यक आहे.-नितिन पालीवालशेतकरी, घाटपुरी ता. खामगाव.जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुमारे ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. आणखी उघडीप दिल्यास येत्या ४ ते ५ दिवसांत उर्वरित पेरण्या पुर्ण होती.-नरेंद्र नाईकजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीRainपाऊस