शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आरटीई प्रक्रियेत 'एसएमएस'च्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:17 IST

तांत्रिक अडचणींमुळे अर्ज केलेल्या पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नसल्याचे दिसून येत आहे. 

पश्चिम विदर्भात १० हजार ३२० जागा: आठ दिवसात १५ हजारावर अर्जबुलडाणा: पश्चिम विदर्भातून आरटीई अंतर्गत १० हजार ३२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र अमरावती विभागातून गेल्या आठ दिवसातच १५ हजार ७६४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. सध्या तांत्रिक अडचणींमुळे अर्ज केलेल्या पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नसल्याचे दिसून येत आहे. दुर्बल व वंचित घटकातील बालकांना पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे शिक्षण मोफत मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने  इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. अमरावती विभागामध्ये ९७६ शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यातून एकूण १० हजार ३२० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिल्या जाणार आहे. त्यासाठी आॅनलाइन प्रवेश अर्जप्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया १२ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीपर्यंत राबविली जात आहे. परंतू सुरूवातीपासून या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचा सामनाकरावा लागत आह. पाल्याचा अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावरून भरताना नावे पूर्ण भरली जात नव्हती. अर्ज भरल्यानंतर पालकांना आपल्या अर्जाची माहिती व अर्ज क्रमांक  आणि पासवर्ड आदी बाबींची एसएमएसद्वारे पालकांच्या मोबाईलवर पाइविल्या जातात. परंतू आता तांत्रिक अडचणीमुळे पालकांना मोबाईलवर एसएमएस जात नाहीत. त्यामुळे नविन नोंदणी केल्यावर स्क्रीनवर येणारा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवण्याच्या सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात येत आहेत. 

अमरावती जिल्ह्यातून सर्वाधिक अर्जआतापर्यंत अमरावती जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.  अमरावती जिल्ह्यातून ४ हजार ७६२ अर्ज आले आहेत. तापाठोपाठ अकोला जिल्ह्याचा जिल्ह्याचा नंबर लागतो. अकोला जिल्ह्यातन ३ हजार ९०५ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ३ हजार १२०, वाशिम जिल्ह्यात ८८४ आणि यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार ९३ अर्ज आले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRight To Educationशिक्षण हक्क कायदा