शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

भारनियमनाचा पुन्हा फटका

By admin | Updated: June 12, 2014 22:44 IST

६६0 मेगावॅटचा संच सोमवारी रात्री तांत्रिक कारणामुळे बंद पडला. पंधरा दिवसांमध्ये दुसर्‍यांदा संच बंद पडल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे.

शेगाव : वीज निर्मिती प्रकल्पातील ६६0 मेगावॅटचा संच सोमवारी रात्री तांत्रिक कारणामुळे बंद पडला. पंधरा दिवसांमध्ये दुसर्‍यांदा संच बंद पडल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे २ ते ५ तास भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. वाढलेले तापमान आणि लांबलेला पावसाळा यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच वीज निर्मिती केंद्रातील संच बंद पडत असल्याने राज्यात १५00 ते २000 मेगावॅटचा विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणला मंगळवारी राज्यात २ ते ५ तास भारनियमन करण्याची वेळ आली. शेगाव परिसरात मागिल दोन दिवसापासुन रात्री १ ते २ या काळात इर्मजन्सी भारनियमन केल्या जात आहे.पावसाळा लांबणार असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मिती बंद आहे. त्यातच केंद्रीय एक्सचेंजमधून ४.५0 रुपये प्रती युनिट दर देऊनही अपेक्षित १ हजार मेगावॅट वीज उपलब्ध झाली नाही. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने आता बुधवारसाठी ४.७0 पैसे प्रती युनिट दराने ८00 मेगावॅट वीज आरक्षित केली आहे. याशिवाय जेएसडब्ल्यूकडून १00 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. अदानीचा बंद पडलेला संच येत्या दोन ते तीन दिवसांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विजेची तुट भरू निघण्यास मदत होईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. तोपयर्ंत मात्र जिल्ह्यातिल जनतेला भारनियमनाचा सामना करावाच लागणार आहे.