शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भारनियमनाचा पुन्हा फटका

By admin | Updated: June 12, 2014 22:44 IST

६६0 मेगावॅटचा संच सोमवारी रात्री तांत्रिक कारणामुळे बंद पडला. पंधरा दिवसांमध्ये दुसर्‍यांदा संच बंद पडल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे.

शेगाव : वीज निर्मिती प्रकल्पातील ६६0 मेगावॅटचा संच सोमवारी रात्री तांत्रिक कारणामुळे बंद पडला. पंधरा दिवसांमध्ये दुसर्‍यांदा संच बंद पडल्याने राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे २ ते ५ तास भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली आहे. वाढलेले तापमान आणि लांबलेला पावसाळा यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातच वीज निर्मिती केंद्रातील संच बंद पडत असल्याने राज्यात १५00 ते २000 मेगावॅटचा विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणला मंगळवारी राज्यात २ ते ५ तास भारनियमन करण्याची वेळ आली. शेगाव परिसरात मागिल दोन दिवसापासुन रात्री १ ते २ या काळात इर्मजन्सी भारनियमन केल्या जात आहे.पावसाळा लांबणार असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पातील वीज निर्मिती बंद आहे. त्यातच केंद्रीय एक्सचेंजमधून ४.५0 रुपये प्रती युनिट दर देऊनही अपेक्षित १ हजार मेगावॅट वीज उपलब्ध झाली नाही. यातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने आता बुधवारसाठी ४.७0 पैसे प्रती युनिट दराने ८00 मेगावॅट वीज आरक्षित केली आहे. याशिवाय जेएसडब्ल्यूकडून १00 मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. अदानीचा बंद पडलेला संच येत्या दोन ते तीन दिवसांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विजेची तुट भरू निघण्यास मदत होईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले. तोपयर्ंत मात्र जिल्ह्यातिल जनतेला भारनियमनाचा सामना करावाच लागणार आहे.