शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने सात बालकांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : नांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी गावाशेजारी असलेल्या चंद्रज्योती या झाडाच्या बिया खाल्ल्याने १५ ऑगस्ट रोजी विषबाधा झाली. या सातही विद्यार्थ्यांना मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.स्वातंत्रदिन असल्याने दुपारनंतर शाळेला सुट्टी होती. या सुट्टीच्या काळात काही विद्यार्थी ...

ठळक मुद्देनांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील घटनाविद्यार्थ्यांना खासगी रूग्णालयात हलविले, प्रकृती धोक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : नांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी गावाशेजारी असलेल्या चंद्रज्योती या झाडाच्या बिया खाल्ल्याने १५ ऑगस्ट रोजी विषबाधा झाली. या सातही विद्यार्थ्यांना मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.स्वातंत्रदिन असल्याने दुपारनंतर शाळेला सुट्टी होती. या सुट्टीच्या काळात काही विद्यार्थी गावाजवळीलच महादेवाच्या मंदिराजवळ सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या मंदिराशेजारीच जट्रोफाची काही झाडे आहेत. १२ वर्षाआतील या बालकांनाही झाडे विषारी असतात, याबाबत कल्पना नव्हती. त्यांनी या झाडाच्या बिया खाल्ल्यावर दुपारनंतर  यातील ७ जणांना उलट्या व संडासचा त्रास जाणवू लागला. सदर प्रकार गावकर्‍यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी केल्यानंतर चंद्रज्योती या झाडाच्या बिया खाल्ल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांना ताबडतोब जवळच असलेल्या मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सातही विद्यार्थ्यांची प्रकृती  स्थिर आहे.