शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

माराेतराव सुरूशे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:46 IST

अन्यायाची चाैकशी करण्याची मागणी बुलडाणा : मेहकर तालुक्यातील लाेणी येथील सतीश मधुकर देशमुख यांनी पाेलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चुकीच्या ...

अन्यायाची चाैकशी करण्याची मागणी

बुलडाणा : मेहकर तालुक्यातील लाेणी येथील सतीश मधुकर देशमुख यांनी पाेलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चुकीच्या पद्धतीने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा आराेप केला आहे.याप्रकरणाची चाैकशी करून न्याय देण्याची मागणी देशमुख यांनी निवेदनात केली आहे.

हजरत भोले शाह बाबांना चढविली चादर

देऊळगाव राजा : कोरोनाचे संकट महाराष्ट्रात पुन्हा एकदा गडद होऊ लागले असताना राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाने गाठले आहे. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिगंणे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. डाॅ.शिंगणे हे काेराेनातून बरे झाल्याने देऊळगाव राजा शहरातील त्यांच्या समर्थकांनी हजरत भोले शाह बाबांच्या चरणी चादर अर्पण केली. यावेळी राष्ट्रवादीचे युवानेते अरविंद खांडेभराड, युवक उपाध्यक्ष समीर खान, सैय्यद जहुर, अहमद खाॅन उपस्थित होते.

आगग्रस्तांना जीवनाश्यक वस्तूंची भेट

बिबी : लाेणार तालुक्यातील हत्ता येथील आगग्रस्तांना मानवता जाेपासत मानवता फाऊंडेशनच्या विश्वस्तानी मदतीचा हात देवून जीवनाश्यक वस्तूंची भेट दिली. हत्ता येथे २३ फेब्रुवारी राेजी घराला आग लागून ३ लाख ९८ हजारांचे नुकसान झाले हाेते. या आगीत जीवनाश्यक वस्तू, राेख रक्क्म जळून खाक झाली. मदत वाटप करताना फाऊंडेशनचे अरविंद चव्हाण, अनिल राठाेड, रितेश चव्हाण आदी उपस्थित हाेते.

परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

धाड : अभियांत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. अभियांत्रिकीची प्रवेशपरीक्षा उशिरा सुरू झाली आहे. त्यातच महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी आधीच संकटात सापडले आहेत. परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले हाेते. त्यामुळे, विद्यार्थ्यांची चिंता वाढली हाेती.

वाळू उपसा नियंत्रणासाठी ग्रामदक्षता समिती

बुलडाणा : शासन निर्णयान्वये वाळू निर्गती धोरण निश्चित करण्यात आले असून ग्रामपंचायतस्तरावर ग्रामदक्षता समिती गठीत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ज्या गावामध्ये वाळू गट किंवा वाळूसाठे असतील, अशा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामदक्षता समितीची स्थापना करण्यात येत आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच राहणार असून तलाठी सदस्य सचिव असणार आहे.

धाड ते दाताळा रस्त्याची दुरवस्था

धाड - जामठी, गिरडामार्गे दाताळा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी रस्त्यावरील डांबर उखडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. दळणवळण ठप्प झाले असून पर्यटन विकासदेखील थांबला आहे.