शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पाणी पातळी घटल्याने टंचाई

By admin | Updated: November 9, 2014 23:22 IST

संग्रामपूर तालुक्यात आतापासून पाण्यासाठी नागरिकांची पायपीट.

संग्रामपूर (बुलडाणा): पातुर्डा फाट्यावरील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या बोअरमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याने कवठळ, हिंगणा, कुंभारखेड या गावांना पाणीटंचाईचा चटका सोसावा लागत आहे. चोंडी टाकळेश्‍वर येथील पाणीपुरवठा करणार्‍या जलस्वराज्यच्या विहिरीत पावसाळ्याचे पुराचे पाणी घुसल्याने ते पिण्यायोग्य नाही. काकोडा गावात पाणी आहे, पण क्षारयुक्त असल्याने या सर्व गावातील नागरिकांना आतापासून जंगला तून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. वापरासाठी लागणारे पाणी उपलब्ध आहे, पण पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असताना पंचायत समितीकडून उ पाययोजनांबाबत कुठलेही नियोजन दिसत नाही.कवठळ, हिंगणा, कुंभारखेड गावाला पातुर्डा फाट्यावरून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याचा पुरवठा आहे. या ठिकाणी शुद्ध पाण्याचे स्रोत नसल्याने याच पुरवठय़ावर मदार आहे. उन्हाळा सुरू होण्याअगोदर हिवाळ्यातच या पुरवठय़ाच्या स्रोतामध्ये आवक घटल्याने प्रादेशिक विभागाकडून ग्रामपंचायतीला तसे पत्र देण्यात आले व पाणीटंचाई लक्षात घेता, १५ ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नमूद केले आहे. सद्य:स्थितीत कवठळचे नागरिक काकोडा शिवारातून शेतातून पिण्याचे पाणी नेत आहेत. या गावाची लोकसंख्या विचारात घेता, पाण्याची टंचाई सर्वांनाच डोकेदुखी ठरणारी आहे.