शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

गुड बोला...गोड : बोलाआजकाल गोड बोलणे दुर्लभ होत चाललेय! -  राधेश्याम चांडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:03 IST

हल्लीच्या काळात गोड बोलणे दुर्लभ होत आहे. आणि तिळ, गुळ घेऊनही किती लोक गोड बोलतात व गुड बोलतात? माहिती नाही. धर्माप्रमाणे आपली संस्कृती आहे.

हल्लीच्या काळात गोड बोलणे दुर्लभ होत आहे. आणि तिळ, गुळ घेऊनही किती लोक गोड बोलतात व गुड बोलतात? माहिती नाही. धर्माप्रमाणे आपली संस्कृती आहे. त्यातच मकर संक्रांतीचा हा सणही तसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपले काम करताना गोड बोलणे गरजेचे आहे. वर्तमान काळात परिस्थितीती बदलत आहे. समाजामध्ये आज नास्तिकता वाढत आहे. त्यामुळे देवावरचा विश्वास कोठेतरी ढासळत असल्याचे जाणवत आहे. अशा स्थितीत आपल्या परंपरा या मानसिक स्वास्थ्य टिकविण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या ठरतात. त्याप्रमाणेच मकर संक्रांतीचा हा सण आहे. ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असे या सणाच्या दिवशी आपण सहजतेने म्हणून जातो. मोठ्यांना आदराने छोटे तिळ, गुळ देऊन त्यांच्या प्रती असलेली आदराची भावना प्रगट करतात. या माध्यमातून एक चांगला संवाद होतो. कौटुंबिक संवादाला तथा शेजारच्यांशी या माध्यमातून सकारात्मक संवाद होण्यास चालना मिळते. वर्तमानातील वाढती नास्तीकता पाहता आपल्या भारतीय संस्कृतीत घालून दिलेली ही परंपरा सामाजिक बंध घट्ट करण्यासाठीची एक महत्त्वाची परंपरा आहे. या गोड बोलल्याने गुड अर्थातच चांगली कामे सहजतेने पूर्णत्वास जातात. समाजात वाढती नास्तिकता पाहता आपल्या संस्कृतीत या सणाच्या माध्यमातून घालून दिलेली परंपरा सामाजिक, कौटुंबिक धागा अधिक घट्ट करण्यास मदत होते. गोड बोलण्यासोबतच गुड बोलल्याने अशक्य कामेही सहजतेने मार्गी लागतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLokmat Eventलोकमत इव्हेंट