शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

गुड बोला...गोड : बोलाआजकाल गोड बोलणे दुर्लभ होत चाललेय! -  राधेश्याम चांडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:03 IST

हल्लीच्या काळात गोड बोलणे दुर्लभ होत आहे. आणि तिळ, गुळ घेऊनही किती लोक गोड बोलतात व गुड बोलतात? माहिती नाही. धर्माप्रमाणे आपली संस्कृती आहे.

हल्लीच्या काळात गोड बोलणे दुर्लभ होत आहे. आणि तिळ, गुळ घेऊनही किती लोक गोड बोलतात व गुड बोलतात? माहिती नाही. धर्माप्रमाणे आपली संस्कृती आहे. त्यातच मकर संक्रांतीचा हा सणही तसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपले काम करताना गोड बोलणे गरजेचे आहे. वर्तमान काळात परिस्थितीती बदलत आहे. समाजामध्ये आज नास्तिकता वाढत आहे. त्यामुळे देवावरचा विश्वास कोठेतरी ढासळत असल्याचे जाणवत आहे. अशा स्थितीत आपल्या परंपरा या मानसिक स्वास्थ्य टिकविण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या ठरतात. त्याप्रमाणेच मकर संक्रांतीचा हा सण आहे. ‘तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असे या सणाच्या दिवशी आपण सहजतेने म्हणून जातो. मोठ्यांना आदराने छोटे तिळ, गुळ देऊन त्यांच्या प्रती असलेली आदराची भावना प्रगट करतात. या माध्यमातून एक चांगला संवाद होतो. कौटुंबिक संवादाला तथा शेजारच्यांशी या माध्यमातून सकारात्मक संवाद होण्यास चालना मिळते. वर्तमानातील वाढती नास्तीकता पाहता आपल्या भारतीय संस्कृतीत घालून दिलेली ही परंपरा सामाजिक बंध घट्ट करण्यासाठीची एक महत्त्वाची परंपरा आहे. या गोड बोलल्याने गुड अर्थातच चांगली कामे सहजतेने पूर्णत्वास जातात. समाजात वाढती नास्तिकता पाहता आपल्या संस्कृतीत या सणाच्या माध्यमातून घालून दिलेली परंपरा सामाजिक, कौटुंबिक धागा अधिक घट्ट करण्यास मदत होते. गोड बोलण्यासोबतच गुड बोलल्याने अशक्य कामेही सहजतेने मार्गी लागतात.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLokmat Eventलोकमत इव्हेंट