शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर तालुक्यात बकरीने दिला पाच पिल्लांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:33 IST

Sangrampur News : टाकळेश्वर येथे मंगळवारी एका बकरीने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे.

-  अझहर अलीसंग्रामपूर:   संग्रामपूर तालुक्यातील ग्राम टाकळेश्वर येथे मंगळवारी एका बकरीने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच पिल्लांना जन्म दिला आहे. आश्चर्यचकित करणार्‍या या घटनेची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी सूरू केली आहे. टाकळेश्वर या गावातील सिद्धार्थ गव्हांदे हे अल्पभूधारक शेतकरी असून पशुपालनही करतात. त्यांच्याकडे गुरढोरं, कोंबड्यांसह बकय्रांचा कळप आहे. मागील कित्येक वर्षापासून त्यांचा बकरी पालन व्यवसाय आहे. बकरी पालन व्यवसाय जोडधंदा म्हणून करीत असतात. मंगळवारी रोजी त्यांच्या बकऱ्यांच्या कळपातील एका बकरीने तब्बल पाच पिलांना जन्म दिला. त्यात दोन नर तर तीन मादी जातीचा समावेश आहे. हि बकरी कुठुनही विकत घेतली नसून कळपातील आहे. कळपातच परंपरागत पद्धतीने वाढली. या अगोदर याच बकरीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. मंगळवारी मात्र पाच पिल्लांना जन्म दिला.  पाच पिल्ले व बकरीची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती  गव्हांदे यांनी दिली.  

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूर