शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हगणदरीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ; सुटीच्या दिवशीही स्वच्छतेसाठी जागर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:17 IST

बुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे.

ठळक मुद्देचिखली तालुक्यातील ग्रामस्थांचे प्रबोधन 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी २0१८ अखेर बुलडाणा जिल्हा हगणदरीमुक्त करावयाचा आहे. त्यातच  जिल्हय़ातील सर्वात जास्त उद्दिष्ट गाठणे बाकी असलेल्या चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देण्यासाठी शनिवारी १३ अधिकारी सकाळी गावात रवाना झाले. त्यात अमडापूर, ईसोली, सातगाव भुसारी, मेरा खुर्द, डोंगर शेवली, किन्होळा, सवणा, करवंड, आंचरवाडी, मेरा बु., भरोसा, देऊळगाव धनगर, उंद्री या गावांचा समावेश आहे. यावेळी १३ अधिकार्‍यांनी प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींना भेटी देऊन प्रबोधन केले व ग्रामस्थांना हगणदरीमुक्तीचे आवाहन केले. या प्रबोधन मार्गदर्शन कार्यासाठी मुख्य लेखा वित्त अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन आर.एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. पं. एस. ए. चोपडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण सुनील मेसरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुनील पसरटे, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार, उप कार्यकारी अभियंता बांधकाम अलोने, कार्यकारी अधिकारी ग्रापापु एस.एस. राजपूत, कार्यकारी अभियंता सिंचन काळवाघे, समाजकल्याण अधिकारी एम. एम. मेरत, जिल्हा कृषी अधिकारी व्ही. टी. मुकाडे, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी सचिन इगे, शिक्षणाधिकारी माध्यमिक पानझडे आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानbuldhanaबुलडाणा