शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

२३ जुलै रोजी आरटीओचे शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST

पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष बुलडाणा: गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांवर सतत अस्मानी संकटाचे मोठे सावट राहत असल्याने शेतकरी दरवर्षी पिकांचा ...

पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष

बुलडाणा: गत चार वर्षांपासून शेतकऱ्यांवर सतत अस्मानी संकटाचे मोठे सावट राहत असल्याने शेतकरी दरवर्षी पिकांचा विमा उतरवत आहेत; परंतु मागील वर्षीचा पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पीक कर्जाचा टक्का वाढेना

बुलडाणा: खरिपाची पेरणी पूर्ण होत आली आहे; परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात झालेल्या पीक कर्ज वाटपाचा टक्का तुलनेने कमी दिसत आहे.

निंबोळी अर्काचा वापर करण्याचे आवाहन

मेहकर: आजच्या आधुनिक शेतीत दिवसेंदिवस रासायनिक पद्धतीचा वापर वाढत आहे. यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. फायदेशीर जिवाणूंचे प्रमाणही कमी होते. याला पर्यायी म्हणून निंबोळी अर्कसारखे विविध सेंद्रिय वस्तूंचा उपयोग करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

बोंडअळीची कपाशी उत्पादकांमध्ये भीती

बुलडाणा: गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बोंडअळीमुळे कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली असून, गतवर्षी कपाशीच्या पेऱ्यावर याचा परिणाम झाला होता. यावर्षी मात्र कपाशीचा समाधानकारक पेरा झाला असून, शेतकरी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत.