शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

गहू,भाजीपाला पिकांवर  रोगांच्या आक्रमणाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 17:19 IST

Agriculture News पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या पावसामुळे गहू, हरभरा पिकांच्या कोवळ्या रोपांना फटका बसत आहे. तसेच तुरीवरही अळ्यांचे आक्रमण वाढणार असून पालेभाज्यांचे पीक नष्ट होत आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.खरिपातील सोयाबीनला अतिपावसाचा फटका तसेच कापसाला बोंडअळीने गिळंकृत केले. खर्चाचा विचार करता खरीप हंगाम तोट्यात गेला. शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामात गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्याची रोपे जमिनीवर आली. त्यातच ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर किडींचा हल्ला वाढत आहे. तर पावसाने मूळकुज रोगामुळे पीक करपण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. भाजीपाला पिकावरही मोठ्या प्रमाणात किडींचा हल्ला होणार आहे. त्यासाठी फवारणीचा खर्च वाढणार आहे. 

शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययाेजना कराव्यात, ते केल्यास पिकांवरील आक्रमण रोखण्यास मदत होईल. - जी.बी.गिरी, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती