शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पुनर्वसित गावातील सुविधा केवळ कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 15:54 IST

Khamgaon News पुनर्वसन  झालेल्या ठिकाणाचे स्थळ निरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 - अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव:  निम्म ज्ञानगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने खामगाव तालुक्यातील दिवठाणा या गावाचे पुनर्रवसन करण्यात आले. दिवठाणा येथील लाभार्थ्यांना काळेगाव रोडवर राहण्यासाठी भुखंड देण्यात आले. मात्र, याठिकाणी कोणत्याही मुलभूत सुविधा उपलब्ध न केल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केवळ कागदोपत्री सुविधा देण्यात आल्याने पुनर्वसन  झालेल्या ठिकाणाचे स्थळ निरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.निम्न ज्ञानगंगा-२ बृहत पाटबंधारे योजनेतंर्गत दिवठाणा येथील प्रभावित नागरिकांचे  काळेगाव रस्त्यावर पुनर्रवन करण्यात आले. मात्र, याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. परिणामी, दिवठाणा येथील लाभार्थ्यांचा या ठिकाणी पुनर्रवसनास विरोध होत आहे. पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी वरिष्ठ तसेच जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून लाभार्थ्यांच्या पुनर्रवसनाचा प्रयत्न केला आहे. लाभार्थ्यांची दिशाभूल करीत काही जणांना स्थलांतरीत केले आहे. या लाभार्थ्यांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. 

लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी!येथील अतिक्रमकांना ई-क्लास गट ६८ वरील भुखंडाचे हक्क/ ताबा सक्षम अधिकाºयांमार्फत देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात याठिकाणी वीज, पथदिवे, रस्ते आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

दिवठाणा गावाचे पुनर्रवसन अतिशय चुकीच्या ठिकाणी करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाच्या सहा. अभियंत्यांनी वरिष्ठ तसेच चुकीचे अहवाल सादर केले आहे. कागदोपत्री अहवाल आणि प्रत्यक्षात बरीच तफाव आहे. त्यामुळे पनर्रवसन झालेल्या ठिकाणाचे वरिष्ठ स्तरावरून स्थळ निरिक्षण व्हावे.- सुभाष वाकुडकर,माजी, सरपंच दिवठाणा.