शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पुनर्वसित गावातील सुविधा केवळ कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 15:54 IST

Khamgaon News पुनर्वसन  झालेल्या ठिकाणाचे स्थळ निरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 - अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव:  निम्म ज्ञानगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने खामगाव तालुक्यातील दिवठाणा या गावाचे पुनर्रवसन करण्यात आले. दिवठाणा येथील लाभार्थ्यांना काळेगाव रोडवर राहण्यासाठी भुखंड देण्यात आले. मात्र, याठिकाणी कोणत्याही मुलभूत सुविधा उपलब्ध न केल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. केवळ कागदोपत्री सुविधा देण्यात आल्याने पुनर्वसन  झालेल्या ठिकाणाचे स्थळ निरिक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.निम्न ज्ञानगंगा-२ बृहत पाटबंधारे योजनेतंर्गत दिवठाणा येथील प्रभावित नागरिकांचे  काळेगाव रस्त्यावर पुनर्रवन करण्यात आले. मात्र, याठिकाणी मुलभूत सुविधांचा अभाव आहे. परिणामी, दिवठाणा येथील लाभार्थ्यांचा या ठिकाणी पुनर्रवसनास विरोध होत आहे. पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी वरिष्ठ तसेच जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून लाभार्थ्यांच्या पुनर्रवसनाचा प्रयत्न केला आहे. लाभार्थ्यांची दिशाभूल करीत काही जणांना स्थलांतरीत केले आहे. या लाभार्थ्यांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट उमटली आहे. 

लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी!येथील अतिक्रमकांना ई-क्लास गट ६८ वरील भुखंडाचे हक्क/ ताबा सक्षम अधिकाºयांमार्फत देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात याठिकाणी वीज, पथदिवे, रस्ते आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

दिवठाणा गावाचे पुनर्रवसन अतिशय चुकीच्या ठिकाणी करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाच्या सहा. अभियंत्यांनी वरिष्ठ तसेच चुकीचे अहवाल सादर केले आहे. कागदोपत्री अहवाल आणि प्रत्यक्षात बरीच तफाव आहे. त्यामुळे पनर्रवसन झालेल्या ठिकाणाचे वरिष्ठ स्तरावरून स्थळ निरिक्षण व्हावे.- सुभाष वाकुडकर,माजी, सरपंच दिवठाणा.