शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:35 IST

देऊळगाव राजा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने परीक्षा रद्द केल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शेतकरी, कष्टकरी, ...

देऊळगाव राजा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने परीक्षा रद्द केल्या आहेत. सध्या कोरोनामुळे शेतकरी, कष्टकरी, मजुरांची अवस्था बिकट आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी केली आहे.

शिक्षण विभाग व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. यावर्षी शालांत परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागामार्फत शासनाकडे परीक्षा शुल्क भरले आहेत. कडक निर्बंधांमुळे शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, मजूर अशा सर्वांची परिस्थिती बिकट आहे. त्यांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी परीक्षा शुल्क भरण्याची तजवीज केली होती, मात्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परीक्षा बोर्ड व शालेय शिक्षण मंत्रालयाने घेतला. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांच्यासह आकाश चित्ते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली आहे.