शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उत्कर्ष फाउंडेशनच्या कनिष्ठ महाविद्यालयात मान्यता; प्रवेश सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

परिसरातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जालना, औरंगाबाद येथे जावे लागत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात ...

परिसरातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी जालना, औरंगाबाद येथे जावे लागत होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी उत्कर्ष फाउंडेशनअंतर्गत येथे उत्कर्ष वरिष्ठ महाविद्यालय सुरू करून या भागातील विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणाचे दालन खुले करून दिले. कॉलेजच्या एकाच कॅम्पसमध्ये तिन्ही शाखांची पदवी देणारी या भागातील ही एकमेव संस्था असल्याने विद्यार्थ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. आता संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाला मान्यता मिळाली असून सर्व शाखांच्या ११ वी व १२ वीच्या वर्गांना प्रवेश सुरू झाले आहेत. अकरावी वर्गाला प्रवेश घेतल्यानंतर पदवी घेऊन विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडतील़ त्यामुळे विद्यार्थ्यांना ही मोठी संधी असून याही पुढे जाऊन उच्च शिक्षणात संस्था कायम अग्रेसर असणार असल्याचा विश्वास प्राचार्य सुनील सुरुले यांनी व्यक्त केला. (वा़ प्र.)