शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वीटभट्टय़ांना पावसाचा फटका

By admin | Updated: March 13, 2015 01:46 IST

मेहकर : लाखो रुपयांचे नुकसान

मेहकर : शहराला लागून असलेल्या वीटभट्टय़ांवर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, परंतु १0 मार्चला झालेल्या अवकाळी पावसाने येथील वीटभट्टीवरील विटांची माती झाली आहे. या अवकाळी पावसाचा वीटभट्टय़ांना जबर फटका बसल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील कंचनीच्या महालाजवळ गत ३0 ते ३५ वर्षांपासून वीटभट्टय़ांचा व्यवसाय सुरू आहे. सतत चार ते पाच महिने हा व्यवसाय सुरू असतो. या वीेटभट्टय़ांवर परिसरातील शेकडो मजुरांचे कुटुंब चालतात. पैनगंगा वीटभट्टीचे संचालक भास्कर सावळे, यशवंता बनचरे, इस्माईल शाह, अब्दुल शाह, अलियार खान, सादिक अली, अब्दुल मन्नान, इस्माईल खान, अब्बास खान, सै. हमीद सै. मुस्तफा, शे. युनूस शे. ताहेर आदींचा याठिकाणी वीटभट्टीचा व्यवसाय आहे. वीटभट्टीचा व्यवसाय करीत असताना या व्यावसायिकांना शासनाकडून कोणत्याच प्रकारची योजना तथा अर्थिक मदत मिळत नाही. ते स्वत:च हजारो रुपये खर्च करून वीटभट्टय़ांचा व्यवसाय करीत आहेत. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने या वीटभट्टय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने वीटभट्टय़ांवरील विटांची माती झाली असून, वीटभट्टीधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीटभट्टीचे काम बंद पडले आहे. प्रत्येकी वीटभट्टी व्यावसायिकांचे ५0 ते ६0 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून व्यवसायिकांना अर्थिक मदत मिळावी, अशी मागणी भास्कर सावळे, यशवंता बनचरे, इस्माईल शाह, अब्दुल शाह, अलियार खानसह वीटभट्टी व्यावसायिकांनी १२ मार्च रोजी केली आहे.