शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

धाड परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 7, 2017 00:17 IST

धाड : धाड परिसरात ५ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तसेच जनजीवन विस्कळीत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : धाड परिसरात ५ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वारा व पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तसेच जनजीवन विस्कळीत झाले. धाडसह परिसरात घरांवरील पत्रे उडाली असून, शिवारात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. रात्रीच्या पावसात वाऱ्याचा जोर अधिक असल्याने शेतशिवारातील गोठ्यांमधील जनावरांचे वैरण भिजले. पावसाने रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. पावसाने अपेक्षेपेक्षा आधीच जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सध्या कर्जमाफीसाठी सर्वत्र शेतकरी व विविध संघटना रस्त्यावर आल्याने खरिपाची तयारी करणाऱ्या शेतकरी वर्गास संभ्रम निर्माण झाला आहे. बी-बियाणे, खते, शेती मशागत, पेरणीपूर्व तयारी आदी कामांचे नियोजनात व्यस्त झालेल्या शेतकरी वर्गास अखेर हंगामाच्या सुरुवातीलाच आंदोलन करण्याची वेळ आल्याने, शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यात वरूणराजाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. शेतकरी सध्या शेतीची आंतरमशागत करण्यात व्यस्त दिसत आहे. खरिपाचा पेरणी हंगाम मात्र शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे.