शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बाजारभावापेक्षा तिप्पट भावात सुक्ष्म सिंचन संचाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:34 IST

ठिबक सिंचन योजनेतील घोळ ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत गत पाच वर्षात जिल्हयातील १.७० लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला असल्याचे दिसून येते. यापैकी किती पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतला हा चौकशीचा विषय बनला आहे. ठिबक सिंचन योजनेतील घोळ ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर कृषी विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.ही योजना राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये राबविण्यात आली. प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील पाणी पातळी खोल गेलेल्या गावातील शेतकºयांना प्रामुख्याने योजनेचा लाभ देण्यात आला.संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा, सोनाळा, बावनबीर, कवठळ या सर्कलमध्ये ४०,०७३ शेतकºयांनी सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतल्याची नोंद आहे. यापैकी अनेक शेतकºयांनी शासनाच्या इतर योजनांचा सुद्धा लाभ घेतल्याचे वास्तव आहे. वास्तविकत: या योजनेचा किंवा अर्थसहाय्य मिळू शकणार नाही असे असतानाही अधिकाºयांनी कोणतीही खातरजमा व चौकशी न करता केवळ आपल्या टक्केवारीसाठी शासनाची दिशाभूल केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.‘कारकुन’ बनला ‘सेतू’एकीकडे खामगाव कृषी उपविभागाअंतर्गत जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव, शेगाव ही चार तालुके येतात. खामगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी हितसंबध असलेल्या संग्रामपूर येथील कृषी विभागातील एका कारकुनने ठिबक सिंचन घोटाळ््यात महत्वाची भूमिका बजावली आहे.  

पात्र लाभार्थी शेतकºयांना योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. वैयक्तीक लाभापोटी काही शेतकºयांना हाताशी धरून ज्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी स्वार्थ साधला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. याप्रकाराची चौकशी करण्यासाठी तालुकास्तरीय स्वतंत्र पथक नेमावे. जेणेकरून भ्रष्टाचार समोर येईल.- मोहन पाटील, संपर्क प्रमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटना,जळगाव मतदारसंघ.

ही योजना बºयाच वर्षापासून राबविली जात आहे. संग्रामपूर येथे साडेतीन वर्ष मी कार्यरत होते. आता सध्या बुलडाणा येथे असल्याने गैरप्रकाराबाबत नेमके सांगता येणार नाही.- ज्ञानेश्वर सवडतकर, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा