शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर तहसीलमध्ये शेतकऱ्यांचा बैठा सत्याग्रह

By विवेक चांदुरकर | Updated: March 12, 2024 17:22 IST

संग्रामपूर तालुक्यात २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले.

विवेक चांदूरकर, बुलढाणा : खरडून गेलेल्या शेतीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे एकलारा येथील लाभापासून वंचित असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात १२ मार्च रोजी बैठा सत्याग्रह केला.

संग्रामपूर तालुक्यात २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले. त्यामध्ये एकलारा येथील शेतकऱ्यांची शेती खरडून गेली. शेतीसोबतच पीकेही वाहून गेली. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. 

शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले. मात्र ज्यांची शेती खरडून गेली, ते लाभार्थी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत संबंधित विभागाला अनेकदा मागणी केल्यावरही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना लाभ मिळावा यासाठी ११ मार्च रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह करून निवेदन देण्यात आले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालयात बसून राहणार असा निर्णय शेतकर्यांनी घेतला. सर्वे करणाऱ्या अधिकारी यांनी जाणीवपूर्वक खरे नुकसानग्रस्त शेतकर्यांना वंचित ठेवल्याचा आरोप करीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची जमीन खरडून गेल्याचा मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. बैठा सत्याग्रहात शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmers Protestशेतकरी आंदोलन