शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

संग्रामपूर तहसीलमध्ये शेतकऱ्यांचा बैठा सत्याग्रह

By विवेक चांदुरकर | Updated: March 12, 2024 17:22 IST

संग्रामपूर तालुक्यात २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले.

विवेक चांदूरकर, बुलढाणा : खरडून गेलेल्या शेतीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे एकलारा येथील लाभापासून वंचित असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात १२ मार्च रोजी बैठा सत्याग्रह केला.

संग्रामपूर तालुक्यात २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले. त्यामध्ये एकलारा येथील शेतकऱ्यांची शेती खरडून गेली. शेतीसोबतच पीकेही वाहून गेली. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. 

शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले. मात्र ज्यांची शेती खरडून गेली, ते लाभार्थी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत संबंधित विभागाला अनेकदा मागणी केल्यावरही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना लाभ मिळावा यासाठी ११ मार्च रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह करून निवेदन देण्यात आले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालयात बसून राहणार असा निर्णय शेतकर्यांनी घेतला. सर्वे करणाऱ्या अधिकारी यांनी जाणीवपूर्वक खरे नुकसानग्रस्त शेतकर्यांना वंचित ठेवल्याचा आरोप करीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची जमीन खरडून गेल्याचा मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. बैठा सत्याग्रहात शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmers Protestशेतकरी आंदोलन