शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्प बंद, आदिवासी भागातील गावे अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 16:17 IST

उमापूर येथून जवळच असलेल्या भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होत नाही. नागरिकांना अंधारात राहावे लागते.

शमीम देशमुख, उमापूर : जळगाव जामोद तालुक्यामध्ये घाटभिंगारा व चाळीस टापरी ही गावे सातपुड्याच्या डोंगरात असून तिथे वीजपूरवठा अद्याप पोहचला नाही. शासनाने घाट भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होण्यासाठी विजनिर्मीतीचा प्रकल्प २०११ मध्ये सुरू केला. परंतु, यापासून वीजनिर्मिती होत नसून, हा प्रकल्प केवळ शोभेची वस्तू बनला आहे.

उमापूर येथून जवळच असलेल्या भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होत नाही. नागरिकांना अंधारात राहावे लागते. या गावांमध्ये वीजपूरवठा सुरू होण्याकरिता २०११ मध्ये वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, केवळ दोन महिने हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर बंद पडला. 

गत १४ वर्षांपासून वीजनिर्मीती प्रकल्प बंद आहे. तेव्हापासून हा प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात आले नाही. या ठिकाणी झालेले काम निकृष्ट स्वरूपाचे आहे. या योजनेसाठी काडीकचऱ्याचीही आवश्यकता आहे. या भागात काडीकचरा आणण्याची व्यवस`था सुद्धा करण्यात आली नाही. या वीजनिर्मिती केंद्राची दुरूस्ती करून पुन्हा सुरू करण्याची मागणी भिंगारा व चाळीसटापरी गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाelectricityवीज