शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

१४ वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्प बंद, आदिवासी भागातील गावे अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 16:17 IST

उमापूर येथून जवळच असलेल्या भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होत नाही. नागरिकांना अंधारात राहावे लागते.

शमीम देशमुख, उमापूर : जळगाव जामोद तालुक्यामध्ये घाटभिंगारा व चाळीस टापरी ही गावे सातपुड्याच्या डोंगरात असून तिथे वीजपूरवठा अद्याप पोहचला नाही. शासनाने घाट भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होण्यासाठी विजनिर्मीतीचा प्रकल्प २०११ मध्ये सुरू केला. परंतु, यापासून वीजनिर्मिती होत नसून, हा प्रकल्प केवळ शोभेची वस्तू बनला आहे.

उमापूर येथून जवळच असलेल्या भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होत नाही. नागरिकांना अंधारात राहावे लागते. या गावांमध्ये वीजपूरवठा सुरू होण्याकरिता २०११ मध्ये वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, केवळ दोन महिने हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर बंद पडला. 

गत १४ वर्षांपासून वीजनिर्मीती प्रकल्प बंद आहे. तेव्हापासून हा प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात आले नाही. या ठिकाणी झालेले काम निकृष्ट स्वरूपाचे आहे. या योजनेसाठी काडीकचऱ्याचीही आवश्यकता आहे. या भागात काडीकचरा आणण्याची व्यवस`था सुद्धा करण्यात आली नाही. या वीजनिर्मिती केंद्राची दुरूस्ती करून पुन्हा सुरू करण्याची मागणी भिंगारा व चाळीसटापरी गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाelectricityवीज