शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पोटेंशियल सिटीमध्ये जिल्ह्यातील चार शहरांचा समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 01:03 IST

जळगाव जामोद : केंद्र शासनाने देशातील चार हजार शहरांची निवड ही स्वच्छ  भारत अभियानासाठी पोटेंशियल सिटी म्हणून केली आहे. यात बुलडाणा जिल्ह्या तील जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा व लोणार या चार शहरांचा समावेश  करण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान स्पर्धाजनचळवळीसाठी गुरूवारी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : केंद्र शासनाने देशातील चार हजार शहरांची निवड ही स्वच्छ  भारत अभियानासाठी पोटेंशियल सिटी म्हणून केली आहे. यात बुलडाणा जिल्ह्या तील जळगाव जामोद, शेगाव, बुलडाणा लोणार या चार शहरांचा समावेश  करण्यात आला आहे.दरम्यान, केंद्र शासनाची टिम ५ जानेवारी २0१८ पासून या शहरांची पाहणी करणार  असल्याची माहिती आ. डॉ. संजय कुटे यांनी दिली. या स्वच्छ भारत अभियान स् पर्धेत जनतेच्या सहकार्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.केंद्र शासनाच्यावतीने १८ जानेवारी २0१८ पासून स्वच्छ भारत अभियान स्पर्धा  आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पोटेंशियल सिटीमध्ये निवड झालेली शहरे  हगणदरीमुक्त असली पाहिजे, ओला व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात आले  पाहिजे, शहर स्वच्छ असले पाहिजे, सॅनिटेशनची व्यवस्था झालेली असली पाहिजे,  तसेच सुंदर रस्ते व बागबगीचे यांची उभारणी संबंधित शहरात असली पाहिजे, असे  काही निकष लावण्यात आले आहेत. या निकषाला अनुसरून पोटेंशियल चार  हजार शहरांपैकी देशातून २५ शहरांची ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’म्हणून निवड  करण्यात येऊन  त्या शहरांना केंद्र शासनाचा प्रत्येकी ५ कोटीचा निधी देण्यात येणार  आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील या चारही शहरांनी नियोजनास प्रारंभ केला आहे.  पाच जानेवारी केंद्राची टीम या शहरांची पाहणी करणार असल्याचे आ. कुटे यांनी  सांगितले. या शहरांना आता स्वच्छतेसंदर्भात मोठे काम करावे लागणार आहे.     

जनचळवळीसाठी गुरूवारी बैठकस्वच्छ भारत अभियान ही जनचळवळ यासाठी सर्व स्वयंसेवी व सेवाभावी संस्था,  शिक्षण-प्राध्यापक, व्यापारी वर्ग, पत्रकार संघटना, शैक्षणिक संस्था यांची बैठक  गुरूवार, २३ रोजी सकाळी ११ वा. जळगाव जामोद येथे तर दुपारी ३ वा. शेगाव ये थे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली.  जळगाव जामोद मतदार संघात दोन नगरपालिका असून, या दोन्ही नगरांचा  पोटॅशिअल सिटीमध्ये समावेश झाला आहे. आता ही शहरे पहिल्या २५ शहरांमध्ये  यावी, यासाठी सर्व नागरिकांना मोठी मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही  आ.संजय कुटे यांनी सांगितले.