शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ‘सुडी’चे राजकारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST

तालुक्यातील शिंदी हराळी येथील शेषराव भुजंगसिंग मोरे यांनी त्यांच्या सात एकरातील काढणीस आलेल्या शेतातील हरभरा पिकाची गत ५ ते ...

तालुक्यातील शिंदी हराळी येथील शेषराव भुजंगसिंग मोरे यांनी त्यांच्या सात एकरातील काढणीस आलेल्या शेतातील हरभरा पिकाची गत ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मजुरांमार्फत सोंगणी करून सुडी रचून ठेवली होती.१० फेब्रुवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ती पेटवून दिली. याबाबत मोरे यांना गजानन सिध्देश्वर ढोमणे (रा. खंडाळा मकरध्वज) यांनी माहिती दिली. त्यावरून शेतकरी, त्याचा मुलगा अमोल, नातेवाईक व गावाचे सरपंच सरपंच प्रमोद सपकाळ आणि ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली. मात्र तोवर त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते. प्रकरणी शेषराव मोरे (३६) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ग्रा.प. निवडणुकीची किनार !

पोलिसात दाखल तक्रारीत सुडी जाळणाऱ्याचा उद्देश जरी स्पष्ट केला गेला नसला तरी ग्रामपंचायत निवडणूक यास कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. यापूवी स्वाभीमानीचे रविकांत तुपकर यांची सोयाबीनची सुडी राजकीय वादातून जाळल्या गेली आहे. त्या पश्चात आता ग्रा.प.निवडणुकीतील गावकी व भावकीच्या वादातून ही सुडी जाळण्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

(फोटो)