शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

खामगावातील कचराकुंड्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 16:23 IST

महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’अंतर्गत शहरातील बाजारपेठेत आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या ७० जुळ्या कचराकुंड्यापैकी अनेक कचराकुंडीची दुर्दशा झाली आहे. लावल्यानंतर अवघ्या महिनाभरातच या कचराकुंड्या कोलांडल्या आहेत. याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे  दुर्लक्ष आहे.स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार कचºयाची विल्हेवाट  योग्य पध्दतीने लावावी लागणार आहे. मात्र, शहरातील कचरा संकलन आणि कचरा व्यवस्थापनाकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अगदी महिनाभरापूर्वी शहरात बसविण्यात आलेल्या ७० कचराकुंड्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणच्या कचराकुंडी गायब झाल्या आहेत. तर काही ठिकाणच्या कचराकुंडी व्यावसायिकांनी आपल्या दुकानाजवळ कचरा संकलन केंद्र नको म्हणून उखडून फेकल्या आहेत. तर काही ठिकाणच्या कचराकुंडी बसविल्यानंतर काही दिवसातंच कोलांडल्या आहेत. मात्र, याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते.

 आरोग्य विभागाकडून चुकीचा अहवाल!शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या कचराकुंडी बाबत तसेच कचरा संकलन आणि कचरा उचलण्याबाबत आरोग्य विभागातील आरोग्य निरिक्षकांकडून चुकीचा अहवाल वरिष्ठांना सादर केल्या जातो. त्यामुळे गत काही दिवसांपासून आरोग्य विभागातंर्गत कचरासंकलन आणि इतर बाबतीत सर्वकाही आॅलबेल सुरू असल्याचे दिसून येते.

 विविध चौकात कचरा समस्या गंभीर!शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांसोबतच इतरही ठिकाणी कचºयाची समस्या आहे. या कचºयाची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने ही समस्या गंभीर बनली आहे.  रस्त्यात कचरा पडलेला दिसतो. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. कचरा रस्त्याच्या कडेला कुठेही टाकून दिला जातो. यामध्ये प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात असतो. या कचºयामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान