शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

फलक झाकण्याच्या सूचना

By admin | Updated: September 17, 2014 00:51 IST

आचसर संहिता ; खामगाव बसस्थानकावरील फलके झाकण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

खामगाव : विधानसभा निवडणुकीची घोषणा १२ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर त्यादिवशीपासूनच आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. मात्र तरीही अनेक एस.टी.बसेसवर तसेच बसस्थानकावर शासनाच्या जाहिरात अद्यापही ह्यजैसे-थेह्ण च आहेत. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप होत आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी दोन दिवसात विविध राजकीय पक्ष तसेच शासनाच्या योजनांबाबत जाहिरात देणारे फलक काढण्यात यावे, अशा सूचना आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख तथा शेगाव तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी यांनी दिले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर त्या दिवसापासूनच आदर्श आचारसंहिता लावण्यात आली आहे. त्यामुळे मतदार संघात गावागावात तसेच शहरात झळकणारे भूमिपूजन, लोकार्पण, शासनाच्या योजनाबाबत जाहिरात असलेले फलक तसेच विविध पक्षाचे फलक हटविण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने खामगाव विधानसभा म तदार संघात आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख डॉ.रामेश्‍वर पुरी यांनी आज आचारसंहि तेचा भंग होईल असे शहरातील फलक काढण्यासंदर्भात नगर पालिकेला तसेच ग्रामीण भागातील फलक काढण्यात संदर्भात किंवा झाकण्यासंदर्भात पंचायत समितीला आदेश दिले आहेत. मात्र तरीही खामगाव तसेच शेगाव बसस्थानकावर शासनाच्या योजनांबाबत जाहिरात देणारे फलक अद्या पही जैसे-थे च आहेत. तर अनेक बसवरील जाहिराती सुध्दा मिटविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.