शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

विनाकारण फिरणाऱ्यांवर पाेलिसांनी सुरू केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

अमडापूर : शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याने तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन अनेकांचे मृत्यू होत असतानाही ...

अमडापूर : शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याने तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊन अनेकांचे मृत्यू होत असतानाही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत़. त्यामुळे अमडापूर पाेलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे़. या कारवाईतून एका महिन्यात उंद्री व अमडापूर ग्रामपंचायतींनी २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे़.

काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ तसेच केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी आहे; परंतु जे या आदेशांमध्ये बसत नाहीत, असे दुकानदारसुद्धा दुकाने उघडी ठेवत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी अशा दुकानदारांवर व नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. १७ एप्रिल रोजी अमडापूरचे ठाणेदार अमित वानखेडे यांनी विनाकारण दुचाकीवरुन फिरणारे व नियमांचे पालन न करता आपली दुकाने उघडी ठेवणाऱ्या काही दुकानदारांवर कारवाई केली़. नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची जबाबदारी समजून मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे़.