शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तेलाची फोडणी आणते डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST

सोयाबीनच्या तेलाचे भाव सतत वाढत असल्याने गोरगरीब जनतेला आता सोयाबीन तेल खाणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. मागील दोन ...

सोयाबीनच्या तेलाचे भाव सतत वाढत असल्याने गोरगरीब जनतेला आता सोयाबीन तेल खाणेही परवडत नसल्याचे चित्र आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून सोयाबीन पीक चांगले होत आहे. मात्र ऐन हंगामात पिकाचे भाव पडत असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादन घेणे परवडत नाही. सध्या सोयाबीन तेलाच्या १ किलोसाठी १३५ ते १४० रुपये मोजावे लागत आहेत. ज्या सोयाबीनपासून हेच तेल बनते ते सोयाबीन केवळ ३५ ते ४० रुपये किलो आहे. अनेक वर्षांपासून सोयाबीनचे भाव उत्पन्न खर्चापेक्षाही कमीच आहेत. मात्र त्याच सोयाबीनपासून बनविण्यात येणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यालाच सोयाबीन तेल विकत घेणे परवडणारे नसल्याचे चित्र आहे. जेवणात आत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलाचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊनही कोणीच याबाबत शब्दही काढताना दिसत नाही. तेलाची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रकार काही भागात सुरू आहे. शासनाने जीवनावश्यक असलेल्या खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात आणण्याच्या दृष्टी प्रयत्न करून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.