शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुदतवाढीनंतर १४ टक्के शेतकऱ्यांनीच काढला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 12:24 IST

Crop insurance : जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला.

- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप पीक विम्यासाठी जवळपास नऊ दिवसांची मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यातील ८४ हजार ५९६ शेतकऱ्यांनी अर्थात १४ टक्के शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. मात्र, गेल्या वर्षी विमा काढलेल्या शेतकऱ्यांशी यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना करता केवळ ३८ टक्केच शेतकऱ्यांनी विमा काढल्यचे स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ८७ हजार ८४८ आहे. यापैकी साधारणत: दरवर्षी ५० टक्के शेतकरी विमा काढतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना आलेले कटू अनुभव पाहता शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्याकडे कल कमी झाला असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसते. त्यातच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गासोबतच प्रशासकीय यंत्रणेमधील दिरंगाई, असा दुहेरी फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याला मोठा फटका दिला आहे. २०१९ मध्ये वार्षिक सरासरीच्या २२ टक्के परतीचा पाऊस झाला होता. गेल्या वर्षीही अशीच स्थिती होती. त्यामुळे नेमके उत्पादन हाती येण्याच्या काळातच शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्या तुलनेत विमा कंपन्या व प्रशासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने नुकसान होऊनही पीक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहत असल्याचा गत दोन वर्षांतील अनुभव आहे. त्यामुळे पीक विम्याच्या नुकसानभरपाई मिळण्याच्या निकषात किंवा आनुषंगिक तांत्रिक बाबींमध्ये बदल करण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणा