शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालय कागदपत्रे असुरक्षित

By admin | Updated: August 7, 2015 01:09 IST

कर्मचा-यांची अनुपस्थिती; फाईली बेवारस, तर कोठे पाण्यामुळे दस्तऐवज ओले.

बुलडाणा : गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे स्थानिक शासकीय कार्यालयातील महत्त्वाच्या नागरी कागदपत्रांना मोठा फटका बसला आहे. शिवाय ग्रा.पं.निवडणूक निकालामुळे बऱ्याच ठिकाणी कर्मचारी कामाच्या वेळी गैरहजर असल्यामुळे विविध शासकीय कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे असुरक्षित असल्याचे आज केलेल्या स्ट्रिंग आॅपरेशनमध्ये आढळून आले.आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी स्थानिक तहसील कार्यालयात सुरु होती. त्यामुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयातील बरेच कर्मचारी आपआपल्या उमेदवारांच्या निकाल एैकण्यासाठी कार्यालयाला दांडी मारुन गायब होते. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या टेबलावर महत्वाच्या कामाच्या फाईली व कागदपत्र तसेच पडून असल्याचे आढळले. शिवाय जिल्हा मुख्यालयातील विविध शासकीय कार्यालयात आज शुकशुकाट होता.शासकीय कार्यालयात फेरफटका मारला असता प्रामुख्याने असुरक्षित स्थिती आढळून आली. शिवाय दोन दिवसाच्या पावसाचा बऱ्याच कार्यालयांना फटका बसलेला आढळून आला. बऱ्याच कार्यालयास पाण्याची गळती लागल्यामुळे कपाटातील व आरमारीवर बांधून ठेवलेली महत्वाची दस्तऐवज पाण्यामुळे ओली झालेली आढळून आली. मात्र स्थानिक प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे.