शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आता प्रत्येक तलावावर राहणार कर्मचारी

By admin | Updated: May 31, 2017 13:48 IST

पावसाळ्यात सर्व तलाव व बंधाºयांची काळजी घेणे, त्यावर निगराणीठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

पावसाळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाचे नियोजन : जिल्हा परिषदेचा आपत्तीव्यवस्थापन कक्ष कार्यान्वीतबुलडाणा : पावसाळ्यात सर्व तलाव व बंधाऱ्यांची काळजी घेणे, त्यावर निगराणीठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागातीलउपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील तलाव आपत्तीव्यवस्थापनासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तसेच पावसाळ्यातग्रामपंचायतींनी त्यांचे कार्यक्षेत्रातील तलावांवर ग्राम पंचायतकर्मचारी नियुक्त करावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आगामी पावसाळ्यातील आपत्तीसंदर्भात संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले. तलाव भरला पण सांडवावाहत नसल्यास, सांडवा खचून काही मलबा जमा झाला, तलावाच्या भिंतीच्या पूरपातळीवर पाणी जमा झाल्यास त्वरित संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी,उपविभागीय अधिकारी यांच्या निर्दशनास आणून द्यावी. भिंतीतून पाझरदिसल्यास, तलावाच्या भिंतीला भेगा किंवा भगदाड पडल्यास अशा धोकादायकपरिस्थितीत त्वरित प्रशासनाला सूचीत करण्यात यावे. यासाठी जिल्हास्तरावरसिंचन विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा यांचे कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनकक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे, या कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहनकरण्यात आले आहे.