शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रत्येक तलावावर राहणार कर्मचारी

By admin | Updated: May 31, 2017 13:48 IST

पावसाळ्यात सर्व तलाव व बंधाºयांची काळजी घेणे, त्यावर निगराणीठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

पावसाळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनाचे नियोजन : जिल्हा परिषदेचा आपत्तीव्यवस्थापन कक्ष कार्यान्वीतबुलडाणा : पावसाळ्यात सर्व तलाव व बंधाऱ्यांची काळजी घेणे, त्यावर निगराणीठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागातीलउपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील तलाव आपत्तीव्यवस्थापनासाठी संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तसेच पावसाळ्यातग्रामपंचायतींनी त्यांचे कार्यक्षेत्रातील तलावांवर ग्राम पंचायतकर्मचारी नियुक्त करावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आगामी पावसाळ्यातील आपत्तीसंदर्भात संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले. तलाव भरला पण सांडवावाहत नसल्यास, सांडवा खचून काही मलबा जमा झाला, तलावाच्या भिंतीच्या पूरपातळीवर पाणी जमा झाल्यास त्वरित संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी,उपविभागीय अधिकारी यांच्या निर्दशनास आणून द्यावी. भिंतीतून पाझरदिसल्यास, तलावाच्या भिंतीला भेगा किंवा भगदाड पडल्यास अशा धोकादायकपरिस्थितीत त्वरित प्रशासनाला सूचीत करण्यात यावे. यासाठी जिल्हास्तरावरसिंचन विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा यांचे कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनकक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे, या कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहनकरण्यात आले आहे.