शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

ठोस मदतीची गरज

By admin | Updated: November 24, 2014 00:38 IST

बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचे सावट, शेतकरी आर्थिक संकटात.

बुलडाणा : यावर्षी अर्वषनामुळे खरीपाचा हंगाम शेतकर्‍यांच्या हा तून गेला. रब्बीच्या हंगामाची स्थिती तशीच आहे. यामुळे दुष्काळाचे संकट जिल्ह्यावर ओढावले आहे. महसुल विभागाने काढलेल्या ४२ पैसे आणेवारीमुळे जिल्ह्यातील दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले आहे. या परिस्थितीची पाहणी करण्याकरीता महसूल मंत्री एकनाथ खडसे २४ नोव्हेंबर रोजी बुलडणा जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात सा पडलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ठोस मदतीचे आश्‍वासन देवून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. मोताळा तालुक्यासह काही भागात दुबार-तिबार पेरणी करूनही अनेक भागात सोयाबीनचे पीक उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन झाले. कपाशी पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे आ िर्थक संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. दरम्यान अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर, पालक सचिव आर.डी.शिंदे यांनीही जिल्ह्यातील विविध भागातील शेतामध्ये पाहणी करून पीक परिस्थीतीचा आढावा घेतला. अखेर महसूल विभागाने जिल्ह्याची ४२ पैस आणेवारी काढल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दुष्काळ असल्याचे समोर आले. त्यामुळे महसूल मंत्री खडसे यांनी जिल्ह्या तील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी ठोस मदत जाहीर करून महसूल विभागाला निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.