शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

स्वच्छ भारत अभियानात लोकसहभागाची गरज

By admin | Updated: November 7, 2014 23:19 IST

लोकमत सर्वेक्षण : खामगाव शहरातील ३२ टक्के नागरिक अभियानापासून दूरच.

खामगाव (बुलडाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला व प्रत्यक्ष कृतीतून हे अभियान सुरू केले; मात्र या अभियानात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अजूनही वाढलेला नाही. या पृष्ठभूमिवर आज खामगाव शहरात सर्वेक्षण केले असता, ३२ टक्के नागरिकांनी या अभियानापासून दूर राहणेच पसंत केले असल्याचे दिसून आले आहे. स्वच्छ भारत अभियान दिखाऊपणा म्हणून राबविले जाते का? अशी विचारणा केली अस ता, ७३ टक्के नागरिकांनी नाही, असे मत नोंदविले तर २१ टक्के नागरिकांनी होय व ६ टक्के नागरिकांनी माहीत नाही, असे उत्तर दिले आहे. अशा अभियानामधून नागरिकांचा त्रास वाढ तो का? हा प्रश्न विचारला असता ८६ नागरिकांनी स्पष्टपणे नाही, असे उत्तर दिले. सहा टक्के नागरिकांना मात्र अशा अभियानाचा त्रास जाणवतो व सहा टक्के लोक याबाबत मत नोंदविण्यास तयार नाहीत. या सर्वेक्षणाचे विश्लेषण केले असता स्वच्छ भारत अभियान राबविले गेले पाहिजे, असा सूर व्यक्त होतो व हे अभियान लोकसहभागातूनच व्हावे, याबाबतही कुणाचे दुमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.