शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नवोदितांच्या साहित्याला अवकळा आली !

By admin | Updated: March 27, 2017 02:27 IST

‘बारोमासकार’ सदानंद देशमुख यांचे मत

बुलडाणा, दि. २६- नवोदित लेखकांचे साहित्य प्रकाशित होणे, लेखकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन होणे आता बंद झाले असून, साहित्याला अवकळा आली असल्याचे मत बारोमासकार प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांनी व्यक्त केले. नवोदितांना भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक मार्गदर्शन या विषयावर परिसंवाद व कथाकथनाचा कार्यक्रम दुपारच्या सत्रात पार पडला. यावेळी मंचावर बारोमासकार प्रा. डॉ. सदानंद देशमुख, डॉ. शोभनाताई नाफडे, राम मोहिते, वंदना ढवळे, बबन महामुने, कडुबा बनसोड, साधना लकडे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रा. देशमुख म्हणाले, की शालेय जीवनात मी कवितांचे वाचन केले. त्यानंतर मीही कविता लिहायला सुरुवात केली. जे शब्द मी माझ्या दैनंदिन जीवनात बोलत होतो. माझ्या गावात जी भाषा बोलल्या जात होती. तेच शब्द व तीच भाषा मी माझ्या साहित्यात मांडली. मी ४0 वर्षांंपूर्वी एक कविता केली होती. त्या कवितेला ४0 वर्षांनंतर अभ्यास मंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे ४0 वर्षांंनंतर मी आता तीच कविता विद्यार्थ्यांंना शिकवित असल्याचे प्रा. देशमुख यांनी सांगितले. संचालन अरविंद शिंगाडे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. संगीता पवार यांनी मानले.