शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

नळगंगा प्रकल्पामुळे दुष्काळावर मात!

By admin | Updated: April 6, 2016 00:17 IST

मोताळा तालुक्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ‘नो प्रॉब्लेम’.

मोताळा (बुलडाणा): अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली, तरी जिल्हय़ातील सर्वात मोठा असलेल्या नळगंगा प्रकल्पात ३१ ऑक्टोबर २0१६ पर्यंत पुरेल इतका उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मोताळा-मलकापूर तालुक्यातील ४0 ते ४५ गावांचा पाणीप्रश्न सहा महिन्यापर्यंत मिटला असून, दुष्काळाची झळ काही प्रमाणात कमी झाली आहे. तालुक्यातील नळगंगा प्रकल्पातून मोताळा व मलकापूर तालुक्यातील जवळपास ४0 ते ४५ गावांना पाणीपुरवठा केला जातो. ३0 कि. मी. कालव्याची लांबी असलेल्या या धरणामधील जलाशयाची पातळी २८४.३0 मीटर आहे. सद्यस्थितीत ६.७७ दलघमी. (९.७६ टक्के) इतका उपयुक्त पाणी साठा धरणात उपलब्ध आहे. तालुक्याला वर्षभरासाठी सरासरी ६८८.६ मिमी पावसाची आवश्यकता असते. नळगंगा धरणातून दरवर्षी ४ दलघमी. पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित केल्या जातो. यावर्षी १ नोव्हेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत २. ७0 दलघमी. पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित केलेला आहे. आज रोजी आरक्षित जलसाठा ६. ७७ दलघमी. इतका असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, सिंचनासाठी शेतकर्‍यांना पाणी बंद केलेले आहे. परतीच्या पावसाची अपेक्षा असताना पावसाने दगा दिल्याने सिंचनासाठी शेतकर्‍यांना पाणी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.