शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

नळगंगा प्रकल्पामुळे दुष्काळावर मात!

By admin | Updated: April 6, 2016 00:17 IST

मोताळा तालुक्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ‘नो प्रॉब्लेम’.

मोताळा (बुलडाणा): अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली, तरी जिल्हय़ातील सर्वात मोठा असलेल्या नळगंगा प्रकल्पात ३१ ऑक्टोबर २0१६ पर्यंत पुरेल इतका उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मोताळा-मलकापूर तालुक्यातील ४0 ते ४५ गावांचा पाणीप्रश्न सहा महिन्यापर्यंत मिटला असून, दुष्काळाची झळ काही प्रमाणात कमी झाली आहे. तालुक्यातील नळगंगा प्रकल्पातून मोताळा व मलकापूर तालुक्यातील जवळपास ४0 ते ४५ गावांना पाणीपुरवठा केला जातो. ३0 कि. मी. कालव्याची लांबी असलेल्या या धरणामधील जलाशयाची पातळी २८४.३0 मीटर आहे. सद्यस्थितीत ६.७७ दलघमी. (९.७६ टक्के) इतका उपयुक्त पाणी साठा धरणात उपलब्ध आहे. तालुक्याला वर्षभरासाठी सरासरी ६८८.६ मिमी पावसाची आवश्यकता असते. नळगंगा धरणातून दरवर्षी ४ दलघमी. पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित केल्या जातो. यावर्षी १ नोव्हेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत २. ७0 दलघमी. पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित केलेला आहे. आज रोजी आरक्षित जलसाठा ६. ७७ दलघमी. इतका असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, सिंचनासाठी शेतकर्‍यांना पाणी बंद केलेले आहे. परतीच्या पावसाची अपेक्षा असताना पावसाने दगा दिल्याने सिंचनासाठी शेतकर्‍यांना पाणी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.