शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पेनटाकळीतून जास्त पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: December 25, 2014 23:59 IST

शेतकरी संघटनेची पाण्याच्या योग्य नियोजनाची मागणी.

चिखली (बुलडाणा) : दुष्काळ व आगामी काळातील तीव्र पाणीटंचाईचे चित्र पाहता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन होणे आवश्यक असताना अधिकार्‍यांच्या दूर्लक्षामुळे पेनटाकळी प्रकल्पातून कालव्याव्दारे सोडण्यात येणारे पाणी उचल पाण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात सोडण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. सद्यस्थितीत पेनटाकळी प्रकल्पातून कालव्याव्दारे सोडण्यात येणारे पाणी शेतकर्‍यांना शेतीला किती प्रमाणावर लागते याचे नियोजन करून योग्य प्रमाणात सोडणे आवश्यक आहे. परंतू तसे न करता पाणी सोडायचे म्हणून सोडल्या जात असल्याने कालव्यातील शिल्लक पाणी वाया जात आहे. सध्या वातावरणात गारवा असल्यामुळे पिकांना पाणी कमी प्रमाणात लागते मात्र याकडे अधिकार्‍यांचे साफ दूर्लक्ष असल्याचा आरोपही शेतकरी संघटनेने केला आहे. या हलगर्जीपणामुळे धरण साठय़ातून पाणी उचलून आपल्या पिक वाचविणार्‍यांना नंतर धरणात पाणी शिल्लक राहत नाही व पाण्यावाचून पिके वाया जातात, असेही शेतकरी संघटनेने म्हटले असून कालव्यातून सोडल्या जाणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, रतीराम शेळके, राजु शेटे, मुरलीधर येवले यांनी केली आहे.