शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘मी कर्जमुक्त होणार’चा लढा यशस्वी करा - जाधव

By admin | Updated: June 4, 2017 13:35 IST

‘मी कर्जमुक्त होणारच’ हा लढा यशस्वीकरण्यासाठी शेतकरी बांधवांनी शिवसेनेला ताकद द्यावी असे आवाहन जिल्हासंपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले.

बुलडाणा : देशाला अन्न धान्याने समृध्द करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांवरउपासमारीची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे ह्ययोगीह्ण सरकारकर्जमाफी देते उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यामोठ्या प्रमाणात आहे. मात्र भाजपाचेच सरकार येथे कर्ज माफी देण्यासटाळाटाळ करते. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरते. ही मुजोरी हाणून पाडण्यासाठीशिवसेना पक्षप्रमुख यांनी पुकारलेला ह्यमी कर्जमुक्त होणारचह्ण हा लढा यशस्वीकरण्यासाठी शेतकरी बांधवांनी शिवसेनेला ताकद द्यावी असे आवाहन जिल्हासंपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले.शेकापूर येथे कर्जमुक्त अभियानाच्या दृष्टीने शिवसेनेचा बुलडाणा तालुकामेळावा २८ मे रोजी पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजीजिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, संजय गायकवाड, मेहकर कृ.उ.बा.स.उपसभापतीबबनराव तुपे, डॉ.मधुसुदन सावळे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धनश्रीरामशिंपणे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, दादाराव खार्डे, भोजराजपाटील, कृ.उ.बा.स.संचालक शरद टेकाळे, गजानन मुठ्ठे, पं.स.सदस्य श्रीकांतपवार, हरीभाऊ सिनकर, माजी पं.स.सभापती सुधाकर आघाव यांची प्रमुख उपस्थितीहोती.यावेळी खा.जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करण्याचे वचनशिवसेनेने दिले आहे. यासाठी प्रसंगी सत्तेला लाथ मारण्याचेही पक्षप्रमुखउध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपलावठवणीवर आणण्यासाठी शिवसेनेने मी कर्ज मुक्त होणारच लढा पुकारला आहे.भाजपने निवडणूकीसाठी दिलेला कर्जमुक्ती शब्द पाळला नाही. केवळ निवडणूकाजिंकण्यासाठी हे गाजर दाखवण्यात आले. शिवसेना ही सत्तेसाठी नाही तरसमाजासाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या लढयात फॉर्म भरुन द्यावेत.जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरुन पाठवायचे आहे असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत म्हणाले, शिवसेनेचे कर्जमुक्ती अभियानयशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वच कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.अन्नदात्याच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष करण्याचे पाप त्यांना नक्कीचमहागात पडणार आहे. असेही ते म्हणाले. संचालन उपतालुका प्रमुख गजाननटेकाळे यांनी केले. यावेळी अनिल जगताप, ज्ञानेश्वर दांडगे, राजु मुळे,माजी पं.स.सदस्य गणपत दांडगे, विजय इतवारे माणिकराव सावळे, संजय जाधव,शेषराव सावळे, गजानन धंदर, हरिभाऊ दांडगे, गजानन नरोटे, मोहन निमरोट,गोपाल बारवाल, संतोष गायकवाड, शांताराम पालकर, मंगेश तायडे, वसंतासुरडकर, योगेश पायघन, समाधान बुधवत, उदेभान तायडे, गजानन तायडे, रमेश गोरआदींची उपस्थिती होती.   (प्रतिनिधी)