शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

‘मी कर्जमुक्त होणार’चा लढा यशस्वी करा - जाधव

By admin | Updated: June 4, 2017 13:35 IST

‘मी कर्जमुक्त होणारच’ हा लढा यशस्वीकरण्यासाठी शेतकरी बांधवांनी शिवसेनेला ताकद द्यावी असे आवाहन जिल्हासंपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले.

बुलडाणा : देशाला अन्न धान्याने समृध्द करणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांवरउपासमारीची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे ह्ययोगीह्ण सरकारकर्जमाफी देते उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यामोठ्या प्रमाणात आहे. मात्र भाजपाचेच सरकार येथे कर्ज माफी देण्यासटाळाटाळ करते. शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरते. ही मुजोरी हाणून पाडण्यासाठीशिवसेना पक्षप्रमुख यांनी पुकारलेला ह्यमी कर्जमुक्त होणारचह्ण हा लढा यशस्वीकरण्यासाठी शेतकरी बांधवांनी शिवसेनेला ताकद द्यावी असे आवाहन जिल्हासंपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले.शेकापूर येथे कर्जमुक्त अभियानाच्या दृष्टीने शिवसेनेचा बुलडाणा तालुकामेळावा २८ मे रोजी पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजीजिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, संजय गायकवाड, मेहकर कृ.उ.बा.स.उपसभापतीबबनराव तुपे, डॉ.मधुसुदन सावळे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धनश्रीरामशिंपणे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, दादाराव खार्डे, भोजराजपाटील, कृ.उ.बा.स.संचालक शरद टेकाळे, गजानन मुठ्ठे, पं.स.सदस्य श्रीकांतपवार, हरीभाऊ सिनकर, माजी पं.स.सभापती सुधाकर आघाव यांची प्रमुख उपस्थितीहोती.यावेळी खा.जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त करण्याचे वचनशिवसेनेने दिले आहे. यासाठी प्रसंगी सत्तेला लाथ मारण्याचेही पक्षप्रमुखउध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे. शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या भाजपलावठवणीवर आणण्यासाठी शिवसेनेने मी कर्ज मुक्त होणारच लढा पुकारला आहे.भाजपने निवडणूकीसाठी दिलेला कर्जमुक्ती शब्द पाळला नाही. केवळ निवडणूकाजिंकण्यासाठी हे गाजर दाखवण्यात आले. शिवसेना ही सत्तेसाठी नाही तरसमाजासाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या लढयात फॉर्म भरुन द्यावेत.जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरुन पाठवायचे आहे असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत म्हणाले, शिवसेनेचे कर्जमुक्ती अभियानयशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वच कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.अन्नदात्याच्या आत्महत्येकडे दुर्लक्ष करण्याचे पाप त्यांना नक्कीचमहागात पडणार आहे. असेही ते म्हणाले. संचालन उपतालुका प्रमुख गजाननटेकाळे यांनी केले. यावेळी अनिल जगताप, ज्ञानेश्वर दांडगे, राजु मुळे,माजी पं.स.सदस्य गणपत दांडगे, विजय इतवारे माणिकराव सावळे, संजय जाधव,शेषराव सावळे, गजानन धंदर, हरिभाऊ दांडगे, गजानन नरोटे, मोहन निमरोट,गोपाल बारवाल, संतोष गायकवाड, शांताराम पालकर, मंगेश तायडे, वसंतासुरडकर, योगेश पायघन, समाधान बुधवत, उदेभान तायडे, गजानन तायडे, रमेश गोरआदींची उपस्थिती होती.   (प्रतिनिधी)