शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्राणवायू निर्मितीमध्ये जिल्ह्याला स्वयंपूर्ण बनवणार - शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:34 IST

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रिय रुग्णांच्या प्राणवायूची वाढती गरज पाहता, जिल्ह्याला प्राणवायू निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात येत ...

बुलडाणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रिय रुग्णांच्या प्राणवायूची वाढती गरज पाहता, जिल्ह्याला प्राणवायू निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. प्राधान्याने जिल्ह्याला याबाबत स्वयंपूर्ण बनविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. दुसऱ्या जिल्ह्यावरील अवलंबत्व कमी करण्यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत, असे सांगितले.

बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती प्रकल्प १५ मे रोजी त्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, डॉ. सचिन वासेकर उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्याला दररोज जवळपास १६ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. आता या प्रकल्पाव्दारे ८० जम्बो सिलिंडर इतका हवेतील ऑक्सिजन २४ तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटमधूनच रुग्णांच्या बेडला प्राणवायू नलिका जोडून तो पुरविण्यात येणार आहे. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वयंपूर्ण होत असताना, बुलडाणा जिल्हादेखील सर्वार्थाने स्वयंपूर्ण करणार असल्याचा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी व्यक्त केला.