शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महावितरण करणार ग्राहकांशी संपर्क

By admin | Updated: July 6, 2015 23:55 IST

विशेष अभियानात शेतकरी, ग्राहकांचा थेट अधिका-यांशी संवाद

खामगाव : ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. अमरावती परिमंडळातील पाचही जिल्ह्यांमध्ये महावि तरणकडून या संपर्क अभियानात प्रत्यक्ष ग्राहकांशी भेटून त्यांचे प्रश्न, तक्रारी व समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच त्याचवेळी निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याशिवाय तत्काळ कार्यवाहीसोबतच महावितरणच्या योजनांची माहिती व सद्यस्थिती ग्राहकांना सांगितली जाणार आहे. याबाबत महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, अमरावती परिमंडळातील काही भागांमध्ये नुकत्याच ग्राहक सेवेसंदर्भात काही अप्रिय घटना घडल्या आहेत. यातील सहभागी काही निवडक कर्मचारी व बाहेरच्या दलालांनी केलेली ग्राहकांची दिशाभूल व वस्तुस्थिती सांगण्याकरिता महावितरणकडून ग्राहक संपर्क अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालु क्यामध्ये नियोजित तारखेनुसार शिबिर घेण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल. या अभियानातील संपर्क शिबिरांमध्ये जिल्ह्याचे मंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व जनमित्र उपस्थित राहतील. या कार्यक्रमांमध्ये ग्राहकांच्या तक्रारी, प्रश्न व समस्या जाणून घेऊन निराकरण करण्यात येईल. यामध्ये तक्रारीच्या स्वरूपानुसार जागेवरच तत्काळ कार्यवाही व कारवाईसुद्धा होणार आहे.