शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Lok Sabha Election 2019: दहा हजारावरील रक्कम द्यावी लागणार धनादेशाद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 15:08 IST

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत असून निवडूक रिंगणातील उमेदवारास किंवा त्याच्या प्रतिनिधीस बँकेमध्ये स्वतंत्र बँक खाते तत्काळ उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसभा निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ होत असून निवडूक रिंगणातील उमेदवारास किंवा त्याच्या प्रतिनिधीस बँकेमध्ये स्वतंत्र बँक खाते तत्काळ उघडणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना द्याव्या लागणार्या शपथपत्रामध्ये उमेदवारावरा विरोधातील प्रलंबीतखटले, सिद्धदोषी खटले असल्यास त्याची माहितीही द्यावी लागणार आहे.विशेष म्हणजे दृकश्राव्य माध्यमासोबतच जादा खपाच्या मुद्रीत माध्यमातही त्याबाबतचे घोषणापत्र उमेदवाराला द्यावे लागणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिनांकापासून ते मतदानाच्या दिवशीच्या दोन दिवस अगोदरपर्यंत ती देणे अनिवार्य राहणार आहे. दरम्याान, उमेदवार हा राजकीय पक्षाचा असल्यास त्याबाबतची प्रसिद्धी ही संबंधित पक्षाने विधीत वेळेत देणे अनिवार्य करण्यात आले आहे.दुसरीकडे निवडणूक रिंगणातील उमेदवारास त्याने बँके उघडलेल्या स्वतंत्र खात्यातूनच निवडणुकीशी संबंधीत खर्च करणे अनिवार्य आहे. दहा हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहारच फक्त त्यांना रोखीने करता येणार असून दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार हे धनादेशाद्वारे किंवा आरटीजीएस, ए़नईएफटी द्वारे करणे अनिवार्य असून दररोजच खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करणे त्यांना बंधनकारक राहणार आहे. सोबतच निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत खर्चाच्या अंतिम विवरणाची सत्यप्रतही जिल्हानिवडणूक अधिकार्यांकडे त्यांना सादर करावी लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक