शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

दोन हजार ७५ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा

By admin | Updated: April 2, 2016 00:51 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी १३६५ कोटी पीक कर्जाचे नियोजन; २ लाख ७९ हजार ९९0 खातेदार शेतक-यांना होणार लाभ.

बुलडाणा: जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकर्‍यांना पीककर्ज उपलब्ध व्हावे, कुठल्याही प्रकारची कमतरता पीककर्जामध्ये येऊ नये, याकरिता शासनाने भरभक्कम १00 कोटी रूपयांची वाढ करीत जिल्ह्याला १३६५ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचा समावेश असलेला आराखडा मंजूर केला आहे. सन २0१६-१७ करिता एकूण सर्व बाबींचा २ हजार ७५ कोटी रुपयांचा कर्ज आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये पीककर्ज, मुदती कृषीकर्ज, कृषीविरहित कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज आणि अन्य प्राधान्यक्रम क्षेत्रांतील कर्जाचा समावेश आहे. या एकूण कर्ज आराखड्यामध्ये कृषिकर्जाचा ६६ टक्के वाटा असून, मुदती कृषिकजार्साठी १३ टक्के हिस्सा आहे. गतवर्षी एकूण कर्ज आराखड्यामध्ये १२६५ कोटी रुपये कृषिकजार्साठी होते. त्यामध्ये यावेळी १00 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उद्दिष्टित पीककर्ज २ लाख ७९ हजार ९९0 खातेदार शेतकर्‍यांना देण्यात येणार असून, यासोबतच नवीन पीककर्ज खातेदार शेतकर्‍यांनाही देण्यात येईल. पीककर्जाचे जास्तीत जास्त वितरण होण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती पीककर्ज उद्दिष्ट आढाव्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शेंडे, नाबार्डचे बोंदाडे, विविध बँकांचे अधिकारी, सहकार कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.