शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात जलवाहिन्यांना गळती: ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 18:29 IST

बुलडाणा :  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देगळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

बुलडाणा :  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.एकीकडे जिल्हयातील प्रकल्पामध्ये तुनेने अल्प जलसाठा आहे. नागरी व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या प्रकल्पावरून अवैध पाणी उपसा होत असल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून दिलेले आहेत. अशा स्थितीत योजनांच्या जलवाहिनीवरील लिकेजेसमुळेच जादा पाणी वाया जाणे संयुक्तीक नाही. निकषनुसार साधारणत: १५ ते २० टक्के लिकेजेस जलवाहिन्यावर असतात. त्यामुळे जलवाहिन्यावरील व्हॉल दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  त्यामुळे ग्रामीण भागात तथा शहरी भागात प्रसंगी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी हे नागरी भागातील साडेपाच लाख लोकांना आगामी काळात पुरणारे आहे. मात्र गळतीमुळे होणार्या पाण्याचा अपव्य पाहता प्रसंगी यात कमतरता येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातही असेच चित्र आहे. जिल्ह्यातील विविध शहरासह बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनवर विविध ठिकाणी लिकेज असल्यमुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया दिवसात वाढ होते. या परिस्थितीमुळे अनेकवेळा नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहराला येळगाव येथील स्व. भोंडे जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणापासून ते शहरातील पाण्याच्या टाकी पर्यत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु या पाईप लाईनवरील अनेक वॉल लिकेज झाले आहेत. दररोज वॉल व या पाईप लाईन मधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे हे पाणी काही नागरिकांच्या अंगणात शिरले असल्यामुळे अंगणाला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.