शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राताळी ते काटोडा शेतरस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST

साखरखेर्डा परिसरात २८ जून राेजी माेठ्या प्रमाणात पाऊस झाला़ या पावसामुळे, नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणीच पाणी साचले़ ...

साखरखेर्डा परिसरात २८ जून राेजी माेठ्या प्रमाणात पाऊस झाला़ या पावसामुळे, नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणीच पाणी साचले़ त्यामुळे पेरणी केलेल्या शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ शेकडाे हेक्टवरील पिके पाण्याखाली आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे़ त्यातच यावर्षीच तयार केलेला राताळी-काटोडा हा शेतरस्ता जोरदार पावसाने वाहून गेला आहे़ हा शेतरस्ता वाहून गेल्याने त्या भागात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. शेतात जायचे असेल तर पाण्यातून वाट शोधत जावे लागणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ संबंधित विभागाने या रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी, अशी मागणी त्या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने भानुदास लव्हाळे यांनी केली आहे.