शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

निकाल लागण्याआधीच प्रवेशाची अंतिम तारीख

By admin | Updated: August 6, 2015 00:34 IST

पालक व विद्यार्थ्यांना आता नाहक विलंब शुल्काचा भुर्दंड पडणार.

नांदुरा (बुलडाणा) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावतीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वच परीक्षांचे निकाल यावेळी उशिरा लागले आहे. बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. यासारख्या द्वितीय वर्षाचे सर्वच शाखांचे निकाल अजून लागायचे असून, महाविद्यालयात प्रवेश घेण्याची ३ ऑगस्ट ही तारीखसुद्धा विद्यापीठाने घोषित केली होती. त्यामुळे नाहक पालक व विद्यार्थ्यांना आता विलंब शुल्काचा भुर्दंड पडणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ अमरावती उन्हाळी परिक्षा २0१५ चा पहिला टप्पा १८ मार्च पासून सुरु झाला. यामध्ये प्रथम वर्ष व अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात आली, तर दुसरा टप्पा ६ एप्रिल पासून सुरु झाला. यामध्ये साधारण द्वितीय वर्षाची परिक्षा घेण्यात आली. पहिल्या टप्प्यातील सर्व परिक्षाचे निकाल लागले. परंतु दुसर्‍या टप्प्यातील परिक्षाचे निकाल अजुन लागावयाचे आहे. वास्तविक हे निकाल परिक्षा संपल्यापासून ४0 दिवसाच्या आत लागावयास पाहिजेत परंतु अद्यापही निकाल लागले नाही. परंतु दरवर्षी प्रमाणे प्रवेशाच्या मुदतीत वाढ करण्यात आली नाही. नेहमी प्रमाणे ३ ऑगस्ट ही प्रवेशाची अंतीम तारीख देण्यात आली आहे. वास्तविक अजुन बी.ए.,बि.कॉम,बी.एस.सी.व इतरही शाखांचे दुसर्‍या वर्षीचे निकाल लागावयाचे आहे. त्यामुळे अंतीम वर्षात अजुन एकही प्रवेश झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता कोणत्या तारखेपर्यंत प्रवेश दयायचे त्यांना विलंब शुल्क भरावे लागणार काय याबाबत विद्यापिठा कडून अजून महाविद्यालयाला कोणत्याच सूचना देण्यात आलेल्या नाही.