शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

#खामगाव कृषि महोत्सव : आधुनिक सिंचनाचा वापर करा - ए. जे. अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:18 IST

खामगाव: शेतीतील उत्पादन वाढविताना सिंचन व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतात पाणी मुरवले पाहिजे. विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण करावे. त्याचबरोबरच पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचाही वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेतीतील उत्पादन वाढविताना सिंचन व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतात पाणी मुरवले पाहिजे. विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण करावे. त्याचबरोबरच पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचाही वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले. ते येथील कृषी महोत्सवामध्ये ‘आधुनिक सिंचन सुविधा व त्याची देखभाल’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात बोलत होते. पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की, शेतीला पाणी देताना ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची मोठी बचत करता येईल. ठिबक सिंचनामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन जमीन खराब होणार नाही. ठिबक सिंचनाद्वारे खत देण्याची पद्धतसुद्धा वापरता येईल. युरिया, फॉस्फरस अँसिड यासारखे विरघळणारे घटक ठिबक सिंचनाच्या साहाय्याने देता येतील, त्यामुळे शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनाचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव