शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

#खामगाव कृषि महोत्सव : आधुनिक सिंचनाचा वापर करा - ए. जे. अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:18 IST

खामगाव: शेतीतील उत्पादन वाढविताना सिंचन व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतात पाणी मुरवले पाहिजे. विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण करावे. त्याचबरोबरच पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचाही वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेतीतील उत्पादन वाढविताना सिंचन व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतात पाणी मुरवले पाहिजे. विहीर, बोअरवेलचे पुनर्भरण करावे. त्याचबरोबरच पाण्याची बचत करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचाही वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले. ते येथील कृषी महोत्सवामध्ये ‘आधुनिक सिंचन सुविधा व त्याची देखभाल’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन सत्रात बोलत होते. पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की, शेतीला पाणी देताना ठिबक सिंचन वापरल्यास पाण्याची मोठी बचत करता येईल. ठिबक सिंचनामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन जमीन खराब होणार नाही. ठिबक सिंचनाद्वारे खत देण्याची पद्धतसुद्धा वापरता येईल. युरिया, फॉस्फरस अँसिड यासारखे विरघळणारे घटक ठिबक सिंचनाच्या साहाय्याने देता येतील, त्यामुळे शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनाचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन ए.जे. अग्रवाल यांनी केले. 

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव