शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

#खामगाव कृषि महोत्सव : सीताफळ नाशवंत नसून ‘यशवंत’ फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देशेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांचे मत 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  सीताफळ हे पीक सन १९८४ मध्ये जंगलातून शेतीमधील फळबागेत आले. महाराष्ट्रातील हवामान या पीकास पोषक असल्याने सीताफळाचे उत्पादन महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे येवू शकते. तसेच बुलडाणा जिल्ह्यातही सीताफळाचे उत्पादन चांगले आहे. मात्र आजही अनेक शेतकरी सीताफळ नाशवंत पीक समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतू सीताफळ हे नाशवंत पीक नसून ते शेतक-यांसाठी ‘यशवंत’ आहे, असे मत सीताफळ जानेफळ येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रमेश निकस यांनी व्यक्त केले. खामगाव येथील कृषी महोत्सवात ‘सीताफळ शेती व भविष्य वेध’या विषयावर मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. पुढे बोलताना रमेश निकस म्हणाले की, सीताफळाचे एका एकरातून १५ हजारापासून अडीच हजार रुपयांचे उत्पादन घेता येवू शकते. आक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात पाण्याचा ताण पडू देवू नये, तसेच उन्हाळ्यातील दिवसात हे पीक विश्रांतीच्या अवस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात या पीकाला जास्त पाण्याची गरज भासत नाही. सीताफळाचे भाव कमी झाल्यास सीताफळाचा गर काढून शेतक-यांना आर्थिक फायदा चां गला होऊ शकतो. जूनमध्ये रसशोषण करणारी कीड सीताफळावर येते. त्यामुळे त्यावर वेळीच कीडनाशक औषधांची फवारणी दोन वेळा करावी. सीताफळामध्ये चार वर्षानंतर कुठलेही आंतरपीक घेवू नाही, त्यामुळे सीताफळाच्या उत्पादनात वाढ होईल, असेही रमेश निकस यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव